Dharashiv News Saam tv
ऍग्रो वन

Dharashiv News : दुष्काळी परिस्थितीत जनावरांचा चाराही महागला; १०० पेंडीसाठी मोजावे लागताय इतके पैसे 

Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांच्या कडबा महागला आहे. त्यामुळे दुध उत्पादक शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 

धाराशिव : यंदा दुष्काळी परिस्थिती सर्वत्र प्रकर्षाने जाणवत आहे. अनेक ठिकाणी पाणी टंचाईची संशय जाणवत असल्याने (dharashiv News) जनावरांना पाणी कुठून द्यायचे असा प्रश्न शेतकरीसमोर आहे. दरम्यान या दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांसाठीचा चार देखील महागला आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहिले आहे.  (Breaking Marathi News)

धाराशिव जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांच्या कडबा महागला आहे. त्यामुळे दुध उत्पादक (Farmer) शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. जनावरांना लागणाऱ्या कडब्याचे भाव चांगलेच वाढले असुन १०० पेंढी कडबा घेण्यासाठी २ हजार रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे एकीकडे दुधाळ पशुधन सांभाळणे अवघड झाले आहे. अर्थात दुधाळ (Animal) जनावरांना नुसती ढेप देणे देखील शेतकऱ्यांना परवडणारे नाही. यामुळे ज्वारी व मक्याचा चार शेतकरी घेत असतो. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ज्वारीपेक्षा चाऱ्याचा दर अधिक 

ऐकीकडे ज्वारीपेक्षा कडब्याचा भाव अधिक असल्याचे बोलले जात असुन त्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. मुळात ज्वारीची लागवड आता जास्त केली जात नसल्याने यामुळे चाऱ्याची टंचाई जाणवत असते. परिणामी चाऱ्याचे दर दरवर्षी वाढत असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shipi Amti Recipe : कर्जतची स्पेशल झणझणीत शिपी आमटी; भाताची चव वाढेल, वाचा रेसिपी

Maharashtra Live News Update: स्थानिक भाषा टिकवण्यासाठी परराज्यांचे धोरण काय?,मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा सवाल

हृदयद्रावक! स्कूल बसने आजी-नातीला चिरडले, कुशीतील ९ महिन्याचे बाळ चाकाखाली, मुंबईतील मन हेलावणारा VIDEO

Dowry Harassment: पुण्यात आणखी एका 'वैष्णवी'ची आत्महत्या; हुंडाबळीचा फास कधी सुटणार?

Arijit Singh Retirement : अरिजीत सिंगनं गाणं सोडलं नाही, रिटायरमेंटनंतरही आपल्या मधुर आवाजाने चाहत्यांना लावणार याड

SCROLL FOR NEXT