नवाब मलिक  राजेश काटकर
ऍग्रो वन

राज्य सरकारने प्रयत्न करूनही पिक विमा योजना चांगल्या पद्धतीने चालत नाही - नवाब मलिक

राज्य सरकार स्वतःची इन्शुरन्स कंपनी काढून शकते का यावर देखील विचार येणाऱ्या कॅबिनेट मध्ये करणार असल्याचे मालिकांनी सांगितले आहे.

राजेश काटकर

परभणी : राज्य सरकारने कितीही प्रयत्न केले तरी पिक विमा योजना ही चांगल्या पद्धतीने चालत नाही, ही सत्यपरिस्थिती असल्याचे विधान अल्पसंख्यांक मंत्री व परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी परभणीमध्ये माध्यमांशी संवाद साधताना केले आहे.

हे देखील पहा -

मोदी जरी पिक विमा योजनेबद्दल बोलत असले तरी गुजरात सरकारने पीक विमा योजना चांगल्या पद्धतीने चालत नसल्यामुळे हि योजनाच बंद केली केली ही सत्य परिस्थिती आहे. इन्शुरन्स कंपनीचे परभणी जिल्ह्यात एकही कार्यालय नाही. या कंपन्यांचा सर्व एकमे ऑनलाइन पद्धतीने करण्याचा हेका असल्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

हि योजना चांगल्या पद्धतीने राबवण्यासाठी राज्य शासन काही वेगळ्या पद्धतीने उपाययोजना करू शकते का असा विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकार स्वतःची इन्शुरन्स कंपनी काढून शकते का यावर देखील विचार येणाऱ्या कॅबिनेट मध्ये करणार असल्याचे मालिकांनी सांगितले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar : रस्त्याची दयनीय अवस्था, गावकऱ्यांना संताप अनावर, अजित पवारांना काळे झेंडे दाखवण्याचा दिला इशारा

Jalgaon : मध्यरात्री काळाचा घाला, दुचाकीवर जाणाऱ्या ४ मित्रांचा मृत्यू, जळगावमध्ये भीषण अपघात

Aditi Tatkare: ५२ लाख महिला अपात्र नाहीत, मंत्री आदिती तटकरेंचं लाडक्या बहि‍णींना आवाहन

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

Local Body Election : भाजपचा प्रचार का करतो? काँग्रेस नेत्याने कारमध्ये कोंबून मारले, नागपूर पोलिसांनी केली अटक

SCROLL FOR NEXT