शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा अस्मानी संकट; वातावरण बदलामुळं पिकं धोक्यात! SaamTvNews
ऍग्रो वन

शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा अस्मानी संकट; वातावरण बदलामुळं पिकं धोक्यात!

उत्पन्न घटण्याच्या शक्यतेने शेतकरी चिंतेत..

विनोद जिरे

बीड : बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा अस्मानी संकट ओढवलं आहे. ढगाळ वातावरण बदलामुळं उन्हाळी पिकं धोक्यात आली आहेत. बीड (Beed) जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. यामुळं शेतातील सोयाबीन, कांदा, बाजरी, भुईमूग या पिकांसह (Crops) कलिंगड, खरबूज, टोमॅटो, भेंडी, गवारी, आंबा, मोसंबी शेतपिक व फळबागाला याचा फटका बसलाय. त्याचबरोबर पिकावर मावा आणि कीड रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. यामुळे शेतकरी (Farmers) पुन्हा एकदा अस्मानी संकटात सापडला आहे. यातच अवकाळी भुरभुर पावसामुळं व वाऱ्यामुळे बऱ्याच ठिकाणी बाजरी पीक जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे. यामुळं पुन्हा एकदा उत्पन्न घटण्याची शक्यतेने शेतकरी चिंतेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: शरीरसंबंध ठेवण्यासाठी खिडकीतून घरात घुसला, विरोध केल्याने सॉफ्टवेअर इंजिनीअरची हत्या

Gold Rate Today: सोनं रेकॉर्डब्रेक महागलं! प्रति तोळा इतकी झाली वाढ, वाचा २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

Weekly Horoscope: या राशींच्या व्यक्तींनी आरोग्याची काळजी घ्यावी, जाणून घ्या राशीभविष्य

High Blood Pressure: रोजच्या धावपळीत ताण-थकवा येतोय; दुर्लक्ष करणं पडेल महागात, BPसोबत वाढतील 'या' समस्या

Maharashtra Live News Update : राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT