शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा अस्मानी संकट; वातावरण बदलामुळं पिकं धोक्यात! SaamTvNews
ऍग्रो वन

शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा अस्मानी संकट; वातावरण बदलामुळं पिकं धोक्यात!

उत्पन्न घटण्याच्या शक्यतेने शेतकरी चिंतेत..

विनोद जिरे

बीड : बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा अस्मानी संकट ओढवलं आहे. ढगाळ वातावरण बदलामुळं उन्हाळी पिकं धोक्यात आली आहेत. बीड (Beed) जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. यामुळं शेतातील सोयाबीन, कांदा, बाजरी, भुईमूग या पिकांसह (Crops) कलिंगड, खरबूज, टोमॅटो, भेंडी, गवारी, आंबा, मोसंबी शेतपिक व फळबागाला याचा फटका बसलाय. त्याचबरोबर पिकावर मावा आणि कीड रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. यामुळे शेतकरी (Farmers) पुन्हा एकदा अस्मानी संकटात सापडला आहे. यातच अवकाळी भुरभुर पावसामुळं व वाऱ्यामुळे बऱ्याच ठिकाणी बाजरी पीक जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे. यामुळं पुन्हा एकदा उत्पन्न घटण्याची शक्यतेने शेतकरी चिंतेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Tourism: किल्ले-धबधब्यांपासून ब्रेक घ्या! पावसाळ्यात मुलांसोबत फिरण्यासाठी ‘ही’ ३ ठिकाणं बेस्ट

Maharashtra Politics: विरोधकांनी 'त्या' विषयाचा बाऊ केला, गुलाबराव पाटील असं का म्हणाले? VIDEO

Shravan 2025 : श्रावण महिना कोणत्या तारखेपासून सुरु होतोय?

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या उगले दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान, CM फडणवीसांनी दिलं मोठं गिफ्ट

‘गब्बर के ताप से आपको सिर्फ गब्बरही बचा सकता है’; शिवसेनेच्या बड्या नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र

SCROLL FOR NEXT