किटकांच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट  संजय जाधव
ऍग्रो वन

किटकांच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

वाणु किटकांच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.

संजय जाधव

संजय जाधव

बुलढाणा : बुलढाणा Buldhana जिल्ह्यात सुरुवातीला थोडाफ़ार पाऊस Rain झाला. त्या पावसाच्या भरावश्यावर शेतकऱ्यांनी जिल्ह्यात 66 टक्के पेरण्या केल्या. मात्र 25 दिवसांपासुन जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविली आहे. तसेच पाऊस नसल्याने 'वाणु' या किडिने पिकावर भड़ीमार केला आहे. Crisis of double sowing on farmers due to pest infestation

हे देखील पहा-

त्यामुळे शेतातील पिके सुकायला लागली आहेत. तसेच पाऊस नसल्याने वाणु या किडिने पिकावर भड़ीमार केला आहे. त्यामुळे थोडेफार उगवलेले पिक सुद्धा नष्ट होताना दिसत आहे. त्यांमुळे शेतकऱ्यांवर पुन्हा नैसर्गिक संकट आले आहे. त्यामुळे आता शेतकरी हवालदिल झाला आहे.

राज्याच्या कृषी मंत्रालयाने Agriculture Department जिल्ह्यातिल कृषी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. तसेच पाऊस येत नसल्याने आता दुबार पेरणी करण्याच्या उंबरठयावर पोहचला आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या समस्याकड़े लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad: कारने वाहतूक पोलिसासह तिघांना उडवलं, मुंबई-गोवा महामार्गावरील थरारक घटना

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

SCROLL FOR NEXT