Amarawati News Saam tv
ऍग्रो वन

Amravati News: अमरावती जिल्ह्यात अजूनही पावसाची प्रतिक्षा; पिकांना वाचवण्यासाठी तुषार सिंचनाद्वारे पाणी

अमरावती जिल्ह्यात अजूनही पावसाची प्रतिक्षा; पिकांना वाचवण्यासाठी तुषार सिंचनाद्वारे पाणी

साम टिव्ही ब्युरो

अमर घटारे

अमरावती : यावर्षी राज्यासह अमरावती जिल्ह्यामध्ये मान्सून उशिराने दाखल झाला. या दरम्‍यान काही शेतकऱ्यांनी (Farmer) पेरणी केली आहे. परंतु, आता राज्‍यातील काही भागात (Rain) पाऊस पडत असताना अमरावती (Amaravati) जिल्‍ह्यात अजूनही पावसाची प्रतिक्षा आहे. यामुळे पिकांना वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना पेरणी पिकांना पाणी देण्याची वेळ आली आहे. (Live Marathi News)

राज्‍यासह अमरावती जिल्‍ह्यात पावसाचे आगमन उशिराने झाले. या दरम्‍यान शेतकऱ्यांनी पेरणीला घाई केली. लाखो रुपये खर्च करून खते, बी बियाणे आणून शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरणी केली. बियाण्याला अंकुरही फुटले. मात्र गेल्या तीन दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांवर तुषार सिंचनाने पाणी देण्याची वेळ आली आहे.

१०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये; असं कृषी विभागाने सांगितलं होते. मात्र अमरावती जिल्ह्यात ५५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पण आधीच मान्सून लांबल्याने शेतकऱ्यांनी घाईघाईत पेरणी केली. मात्र आता पावसाने दडी मारल्याणारे शेतकऱ्यावर संकट ओढावले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Celebrity Health: वाढदिवसाच्या दिवशी प्रसिद्ध दिग्दर्शकाला हार्ट अटॅक? रुग्णालयात दाखल; नेमकं सत्य काय?

Ahilyanagar road Accident : अहिल्यानगरमध्ये भीषण अपघात; ५ जण जागीच ठार, मृतांमध्ये २ लहान मुलांचा समावेश

मुंबईत सत्ताधारी आणि विरोधकांकडून स्वीकृत नगरसेवकांच्या नावांची घोषणा; कुणाला मिळाली संधी? VIDEO

Maharashtra Live News Update: अहिल्या नगर जिह्यातील श्रीरामपूर - संगमनेर रस्त्यावर भीषण अपघात...

भिगवणमधील तरुणी आईकडे परतणार? कोर्टात जबाब बदलला, अचानक नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT