Sugar Price Control Latest News : सणासुधीच्या काळात साखरेचा संभाव्य तुटवडा टाळण्यासाठी आणि साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने साखर व्यापाऱ्यांवर नवे निर्बंध लागू केले आहेत. १ ऑगस्टपासून कोणत्याही व्यापाऱ्याला ३० दिवसांपेक्षा जास्त काळ तसेच एका वेळी ४,००० क्विंटलपेक्षा जास्त साखरेचा साठा ठेवता येणार नाही.
अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाने 'अत्यावश्यक वस्तू कायद्या'अंतर्गत हे आदेश जारी केले आहेत. व्यापाऱ्यांना आपल्याकडील साखरेच्या साठ्याची माहिती ऑनलाईन पोर्टलवर नियमितपणे अपडेट (अद्ययावत) ठेवावी लागणार आहे. हे निर्बंध ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत कायम राहणार आहेत.
सणासुदीच्या काळात संभाव्य तुटवडा टाळण्यासाठी आणि साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने साखर व्यापाऱ्यांवर नवीन निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार 1 ऑगस्टपासून कोणत्याही व्यापाऱ्याला 30 दिवसांपेक्षा अधिक काळ तसंच एकावेळी 4 हजार क्विंटलपेक्षा जास्त साठा करता येणार नाही. अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयानं अत्यावश्यक वस्तू कायद्यांतर्गत हे आदेश जारी केले असून, व्यापाऱ्यांना आपल्या साठ्याची माहिती ऑनलाइन पोर्टलवर अद्ययावत ठेवावी लागणार आहे.