Sharad Pawar News | "काही गोष्टी झाल्या तर ठीक, नाही झाल्या तर.." शरद पवारांचं मोठं वक्तव्य!

शरद पवार यांनी आज दुष्काळी दौरा केला त्यावेळी त्यांनी मोठ विधान केलं आहे.

गेले काही दिवस राज्यात काही भागात दुष्काळ आहे. दुष्काळाची परिस्थिती पाहण्यासाठी शरद पवार यांनी इंदापूर तालुक्यातील खोरोची गावाला आज भेट दिली आहे. भेटी दरम्यान माध्यमांशी बोलताना ते म्हणाले राज्य सरकारला सांगून काम करावी लागतील निवडणुका तोंडावर आल्या आहेत त्यामुळे आता सरकार किती काम करेल माहिती नाही . पाणी चाऱ्या बाबत आता काही करू शकत नाही मुंंबई ला गेल्यावर सरकारशी बोलेन असे ते म्हणाले चार महिन्यांनी निवडणुका येतील,आमचा प्रयत्न आहे की काहीही करून सरकार बदलायच आहे काम झालीच तर ठीक आहे जर नाही झाली तर चार महिन्यानंतर करु असे ते म्हणाले .

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com