VIDEO: Rajapur मध्ये पुरात अडकलेल्या 56 जणांची सुटका, पाच ते सहा तास रेस्क्यु ऑपरेशन

Rajapur News: रत्नागिरीच्या राजापुरात जवळपास पाच ते सहा तास रेस्क्यु आँपरेशन, पुरात अडकलेल्या 56 नागरीकांची सुटका

राजापुरात पुरात अडकलेल्या 56 नागरीकांची सुटका करण्यात आली आहे. रत्नागिरीच्या राजापुरात जवळपास पाच ते सहा तास रेस्क्यु आँपरेशन सुरु होतं. राजापूर बाजारपेठेत पुरात अनेक नागरीक अडकले होते. त्या सर्व नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. राजापूर बाजारपेठेत पुराच्या पाण्यात नागरीक अडकले होते. बोटीच्या सहाय्याने अडकलेल्या नागरीकांना बाहेर काढण्यात आलं आहे. रविवारी पडलेल्या पावसामुळे पूर आला होता पुराचे पाणी दुकानांमध्ये शिरले, राजापूर बाजारपेठेत पाच ते सहा फुटापर्यंत पाणी साचले होते त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com