
यवतमाळ जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गडद होताना दिसत आहे. जिल्ह्यातील अनेक लघु प्रकल्प पूर्णपणे कोरडे पडले असून मध्यम प्रकल्पांनीही तळ गाठला आहे तर मोठ्या धरणांमध्ये केवळ 30 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेता 31 ऑगस्टपर्यंत धरणातील पाणी न सोडण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.