
यवतमाळ जिल्ह्याला एल-निनोचा इशारा,जलसाठा सांभाळण्याचा सूचना पाण्याची उधळपट्टी करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश यवतमाळ जिल्ह्यातील तालुका प्रमुखांना सतर्क राहण्याचे निर्देश, पाणी वाटपचा कृती आराखडा 31 आघात पर्यंत धरणातील पाणी न सोडण्याचे निर्देश
हवामान विभागाने अल निनोचा प्रभाव वाढणार असल्याचा इशारा दिला आहे, यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याचा धोका असून यातूनच यवतमाळ जलसंपदा विभागाने पाणी जपून वापरण्याचा सूचना दिल्या आहेत. धरणातील प्रस्तावित सिंचनाचे पाणी,यासोबतच धरणातील पाणी 31 ऑगस्ट पर्यंत न सोडण्याच्याही सूचना दिल्या आहेत. याशिवाय धरणातून सोडले जाणारे पाणी बंद करण्याचे आदेश काढले आहेत या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट कारवाईचे आदेश देण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.