शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादावर मंत्री उदय सामंत यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.
सुप्रीम कोर्टात प्रकरण प्रलंबित असताना बाहेर विधाने करणे म्हणजे न्यायालयाचा अवमान असल्याचे सामंत यांनी म्हटले.
एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली दोन क्रमांकावर असलेली शिवसेना उठावानंतर उबाठा गटाला ७ व्या क्रमांकावर घेऊन गेली, असा टोला त्यांनी लगावला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.