
धरण क्षेत्रात गेले काही दिवस सुरू असलेल्या पावसामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू होता.
धरणाच्या पाणी पातळीमधील झपाट्याने होत असलेले घट यामुळे कालपासून मुळा मुठा नदीपात्रातील विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.
यंदा खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांमध्ये चांगला पाऊस झाल्याने धरणे काठोकाठ भरली आहेत.
त्यामुळे खडकवासला धरणातून आतापर्यंत १३.७९ टीएमसी पाण्याचा विसर्ग मुठा नदीत झाला आहे.खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणातून शहराला आणि ग्रामीण भागाला पाण्याचा पुरवठा होतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.