पाचगणी
महाबळेश्वर हे पावसाळ्यातले सगळ्यात सुंदर पर्यटन स्थळ मानले जाते.
माळशेज घाट
मुंबईपासून १३४ किमी अंतरावर असेलेले हे ठिकाण पावसाळ्यात त्याच्या उत्तम निसर्गाने बहरते.
मुळशी तलाव
सह्याद्रीतले हिरवेगार धबधबे, किल्ले आणि खोल जंगलांनी वेढलेले मुळशी तलाव तुम्हाला एक अविस्मरणीय अनुभव देईल.
महाबळेश्वर, सातारा
महाबळेश्वर हे मुंबईतील सर्वात जास्त पावसाळी सहलींसाठी आवडते ठिकाण आहे.
इगतपुरी, नाशिक
मुंबईपासून १२० किमी अंतरावर असलेले इगतपुरी हे हिल स्टेशन आहे.
खंडाळा
मुंबईतले सगळ्यात प्रसिद्ध पर्टनस्थळ म्हणजे खंडाळा आहे. ८० किमी अंतरावर हे ठिकाण आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.