Video Saam Digital
Video

Video : कोल्हापूर जिल्ह्यातील ८९ गावांना भूस्खलनाचा धोका, स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण

Landslide Threat Kolhapur District 89 Village : कोल्हापूर जिल्ह्यातील ८९ गावांना भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या गावांमध्ये भीतीचं वातावरण आहे. डोंगर माथ्यावरील सपाटीकरण आणि डोंगर फोडून केलेली बांधकामं आणि मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू असल्यामुळे भूस्खलनाचा धोका वाढतोय.

Sandeep Gawade

केरळच्या वायनाडमध्ये नुकताच भूस्खलनामुळे शेकडो लोकांचा बळी गेला आहे. महाराष्ट्रातही यापूर्वी अशा घटना घडल्या आहेत. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील ८९ गावांना भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या गावांमध्ये भीतीचं वातावरण आहे. डोंगर माथ्यावरील सपाटीकरण आणि डोंगर फोडून केलेली बांधकामं आणि मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू असल्यामुळे भूस्खलनाचा धोका वाढतोय. यावर स्थानिक प्रशासनाचा अंकुश नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पावसाळ्यात दरडी कोसळणे आणि भूस्खलनासारख्या घटना वाढतात. वायनाड येथे झालेल्या भूस्खलनाच्या घटनेमुळे हा विषय ऐरणीवर आला आहे. या सर्व प्रकारामुळे स्थानिकामंध्ये मात्र भीतीचं वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

अजित पवार विमान अपघाताला नवं वळण; रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

Maharashtra Live News Update: पुण्यातील नवले पुलावर अपघातमुळे मोठी वाहतूक कोंडी

Ajit Pawar Death: अजितदादांच्या अपघाताची निष्पक्ष चौकशी करा, जय पवारांची मोठी मागणी

Bhiwandi Crime: उपमुख्यमंत्र्यांची भेट करून देतो म्हणून लॉजवर नेलं; सेना कार्यकर्त्याचा महिलेवर अत्याचार

SCROLL FOR NEXT