Video

Vegetable Price Hike News : मुंबई नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी, भाज्या महागल्या

मुंबई नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे भाज्या महागल्या आहेत.

Tushar Ovhal

मुंबई नाशिक हायवेवर वाहतूक कोंडी झाली. या वाहतूक कोंडीमुळे भाज्या महागल्या आहे. नवी मुंबईच्या APMC मार्केटमध्ये ५५०-६०० भाज्यांच्या गाड्या येतात. वाहतूक कोंडीमुळे या गाड्यांचे प्रमाण ४५० ते ५०० वर आले आहे. भाज्यांची आवक कमी झाल्यामुळे भाज्यांचे दर कडाडले आहेत. एक किलो टोमॅटो किरकोळ बाजारात ८० रुपये किलोंनी विकले जात आहेत. तर वाटाणा हा प्रतिकिलो २०० रुपयांना विकले जात आहेत. तर वांग्याचे दर हे प्रतिकिलो ६० रुपये झाले आहेत. भेंडी ८० रुपये, फरसबी २०० रुपये तर फ्लॉवर ७० ते ८० रुपयांना विकली जात आहे. गवार १२० तर घेवडा २०० रुपये किलोंना विकली जात आहे. तर कारलं १०० रुपये आणि कोबी ६० रुपयांना विकली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Movie Teaser: 'अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?'; निर्मिती सावंत - प्रार्थना बेहेरे उलगडणार सासू-सुनेचं खट्याळ नातं, पाहा VIDEO

Tamarind Pickle Recipe : आंबट गोड चिंचेचे लोणचे, पाहताच क्षणी तोंडाला पाणी सुटेल

Post Office Scheme: पोस्टाच्या या योजनेतून दर महिन्याला मिळतील २०,००० रुपये; किती गुंतवणूक करायची? वाचा कॅल्क्युलेशन

Maharashtra Live News Update: राज ठाकरेंच्या भेटीला संजय राऊत, मनपा निवडणुकीवर होणार चर्चा

Famous Singer : मुलगा झाला हो! मराठमोळी गायिका झाली आई, पाहा PHOTOS

SCROLL FOR NEXT