Video

Vegetable Price Hike News : मुंबई नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी, भाज्या महागल्या

Tushar Ovhal

मुंबई नाशिक हायवेवर वाहतूक कोंडी झाली. या वाहतूक कोंडीमुळे भाज्या महागल्या आहे. नवी मुंबईच्या APMC मार्केटमध्ये ५५०-६०० भाज्यांच्या गाड्या येतात. वाहतूक कोंडीमुळे या गाड्यांचे प्रमाण ४५० ते ५०० वर आले आहे. भाज्यांची आवक कमी झाल्यामुळे भाज्यांचे दर कडाडले आहेत. एक किलो टोमॅटो किरकोळ बाजारात ८० रुपये किलोंनी विकले जात आहेत. तर वाटाणा हा प्रतिकिलो २०० रुपयांना विकले जात आहेत. तर वांग्याचे दर हे प्रतिकिलो ६० रुपये झाले आहेत. भेंडी ८० रुपये, फरसबी २०० रुपये तर फ्लॉवर ७० ते ८० रुपयांना विकली जात आहे. गवार १२० तर घेवडा २०० रुपये किलोंना विकली जात आहे. तर कारलं १०० रुपये आणि कोबी ६० रुपयांना विकली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Live News Updates: मोठा निर्णय! मुंबईतील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 3 वाजता घरी सोडण्याचे निर्देश

Powai Lake Overflow : मुंबईकरांना सर्वात मोठा दिलासा, शहराला पाणीपुरवठा करणारा पवई तलाव तुडूंब भरला

ADAI WATERFALL : पनवेलमधील निसर्गरम्य अडाई धबधबा

Recipe: पावसाळ्यात खमंग! मेथी पराठा बनविण्याची सोपी रेसीपी

Thane News: ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पिसे पंपिंग स्टेशनमध्ये बिघाड; पाणीपुरवठ्यावर होणार परिणाम

SCROLL FOR NEXT