Video

Vegetable Price Hike News : मुंबई नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी, भाज्या महागल्या

मुंबई नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे भाज्या महागल्या आहेत.

Tushar Ovhal

मुंबई नाशिक हायवेवर वाहतूक कोंडी झाली. या वाहतूक कोंडीमुळे भाज्या महागल्या आहे. नवी मुंबईच्या APMC मार्केटमध्ये ५५०-६०० भाज्यांच्या गाड्या येतात. वाहतूक कोंडीमुळे या गाड्यांचे प्रमाण ४५० ते ५०० वर आले आहे. भाज्यांची आवक कमी झाल्यामुळे भाज्यांचे दर कडाडले आहेत. एक किलो टोमॅटो किरकोळ बाजारात ८० रुपये किलोंनी विकले जात आहेत. तर वाटाणा हा प्रतिकिलो २०० रुपयांना विकले जात आहेत. तर वांग्याचे दर हे प्रतिकिलो ६० रुपये झाले आहेत. भेंडी ८० रुपये, फरसबी २०० रुपये तर फ्लॉवर ७० ते ८० रुपयांना विकली जात आहे. गवार १२० तर घेवडा २०० रुपये किलोंना विकली जात आहे. तर कारलं १०० रुपये आणि कोबी ६० रुपयांना विकली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bribe Case: मोठी बातमी! फाईल पुढे सरकवण्यासाठी ठेकेदाराकडे पैशांची मागणी; 1 लाख 30 हजारांची लाच घेताना मनपा कंत्राटी अभियंत्याला रंगेहाथ पकडलं

३ मुलांना विष पाजले, बायकोचा गळा चिरला आणि स्वत:ला गळफास लावला, कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; टोकाचे पाऊल का उचलले?

Horoscope: करिअरमध्ये प्रगती साधाल; यश, उन्नतीचे नवीन मार्ग मिळतील

Top 7 Mileage Bikes 2026: भारतात या टू व्हिलर देतात सर्वाधिक मायलेज; लिस्टमध्ये अनेक बाईक्सचा समावेश

Maharashtra Live News Update: परळीतील दिवंगत व्यापारी महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण

SCROLL FOR NEXT