Video

Vegetable Price Hike News : मुंबई नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी, भाज्या महागल्या

मुंबई नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे भाज्या महागल्या आहेत.

Tushar Ovhal

मुंबई नाशिक हायवेवर वाहतूक कोंडी झाली. या वाहतूक कोंडीमुळे भाज्या महागल्या आहे. नवी मुंबईच्या APMC मार्केटमध्ये ५५०-६०० भाज्यांच्या गाड्या येतात. वाहतूक कोंडीमुळे या गाड्यांचे प्रमाण ४५० ते ५०० वर आले आहे. भाज्यांची आवक कमी झाल्यामुळे भाज्यांचे दर कडाडले आहेत. एक किलो टोमॅटो किरकोळ बाजारात ८० रुपये किलोंनी विकले जात आहेत. तर वाटाणा हा प्रतिकिलो २०० रुपयांना विकले जात आहेत. तर वांग्याचे दर हे प्रतिकिलो ६० रुपये झाले आहेत. भेंडी ८० रुपये, फरसबी २०० रुपये तर फ्लॉवर ७० ते ८० रुपयांना विकली जात आहे. गवार १२० तर घेवडा २०० रुपये किलोंना विकली जात आहे. तर कारलं १०० रुपये आणि कोबी ६० रुपयांना विकली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Healthy Breakfast Option: चहा-बिस्किटं की पोहे? नाश्त्यासाठी कोणता पर्याय बेस्ट, जाणून घ्या!

Maharashtra News Live Update: पुण्यात आज लाऊड स्पीकर विरोधी मोर्चा

Haunted Fort : 'या' किल्ल्याचं नाव ऐकताच भीतीने थरथर कापतात लोक, बाहेरून पाहूनच धडकी भरेल

Chocolate Balls Recipe: गोड खाण्याची इच्छा झाली? घरच्या घरी बनवा झटपट आणि स्वादिष्ट 'चॉकलेट बॉल्स';वाचा रेसिपी

Mosquito lifespan: रक्त न पिता डास किती दिवस जिवंत राहू शकतो?

SCROLL FOR NEXT