Video

Vegetable Price Hike News : मुंबई नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी, भाज्या महागल्या

मुंबई नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे भाज्या महागल्या आहेत.

Tushar Ovhal

मुंबई नाशिक हायवेवर वाहतूक कोंडी झाली. या वाहतूक कोंडीमुळे भाज्या महागल्या आहे. नवी मुंबईच्या APMC मार्केटमध्ये ५५०-६०० भाज्यांच्या गाड्या येतात. वाहतूक कोंडीमुळे या गाड्यांचे प्रमाण ४५० ते ५०० वर आले आहे. भाज्यांची आवक कमी झाल्यामुळे भाज्यांचे दर कडाडले आहेत. एक किलो टोमॅटो किरकोळ बाजारात ८० रुपये किलोंनी विकले जात आहेत. तर वाटाणा हा प्रतिकिलो २०० रुपयांना विकले जात आहेत. तर वांग्याचे दर हे प्रतिकिलो ६० रुपये झाले आहेत. भेंडी ८० रुपये, फरसबी २०० रुपये तर फ्लॉवर ७० ते ८० रुपयांना विकली जात आहे. गवार १२० तर घेवडा २०० रुपये किलोंना विकली जात आहे. तर कारलं १०० रुपये आणि कोबी ६० रुपयांना विकली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरे एकत्र येण्यावरून 'राजकीय काला'! ठाकरेंच्या नेत्यानं मनोरे रचले; शिंदे- फडणवीसांच्या नेत्यांनी फोडली राजकीय हंडी

1947 Grocery Price: साखर, मीठ, तेल आणि सोनं...१९४७ मध्ये 'या' गोष्टींची किंमत किती होती?

Maharashtra Live Update: अमरावतीच्या चांदूरबाजार तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस

Krishna Janmashtami 2025: कृष्ण जन्माष्टमीला रात्री करा हे ५ उपाय, घरात नांदेल सुख- शांती

मालेगावात मटण-चिकन शॉप बंद, पालिकेच्या आदेशाचं कडेकोट पालन, VIDEO

SCROLL FOR NEXT