गेल्या 11 दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यातील थाटेवडगाव येथे 3 वंजारी समाजाचे तरूण आमरण उपोषण करत आहेत. त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभर चक्काजाम आंदोलन होणार आहे. आणि उद्याच्या आंदोलनामध्ये वंजारी समाजाच्या आमदारांनी सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन जय भगवान महासंघाच्या बाळासाहेब सानप यांनी आज बीडमध्ये पत्रकार परिषदेतुन केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.