माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकारपरिषदेतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तीन वर्षांपुर्वी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्यावर आरोप करा असं प्रतिज्ञापत्र घेऊन समित कदम यांना पाठवलं होतं असा गंभीर आरोप देशमुख यांनी केला आहे. यावर आता समित कदम यानी मोठी गौप्यस्फोट केला आहे. देशमुखांनी बोलावलं म्हणून त्यांच्या घरी गेलो असा गौप्यस्फोट समित कदम याने केला आहे. अनिल देशमुख यांच्या आरोपावर भाजप पक्षातील नेत्यांकडून जोरदार टीका केली जात आहे. अशातच समित कदम यांनी देखील मोठा गौप्यस्फोट केला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.