Political parties gear up as the nomination process begins for Mumbai and 29 municipal corporation elections across Maharashtra. Saam Tv
Video

नगरपालिकेनंतर ‘मिशन महापालिका’; मुंबई पुण्यासह २९ महापालिकांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू|VIDEO

Maharashtra 29 Municipal Corporations: नगरपालिका व नगरपरिषद निवडणुकांनंतर आता राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी निवडणूक रणसंग्राम सुरू झाला आहे. मुंबईसह सर्व महापालिकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

Omkar Sonawane

नगरपालिका आणि नगरपरिषदेचा गुलाल उधळल्यानंतर आता महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. महापालिका निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी सर्वच पक्षा आता कामाला लागले असून आजपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होणार आहे.

राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याप्रमाणे 23 डिसेंबरपासून 29 डिसेंबरपर्यंत कार्यालयीन वेळेत उमेदवारी अर्ज दाखल येणार आहेत. 30 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यंतच उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. तसेच 25 डिसेंबर आणि 28 डिसेंबर रोजी सुट्टीच्या दिवशी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे महापालिकेने सांगितले आहे.

31 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्जाची छाननी करून अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. 2 जानेवारी रोजी 11 ते 3 या वेळेत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. 3 जानेवारीला उमेदवारांना निवडणूक चिन्हे दिली जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa T20 WC: दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर टीम इंडियाच्या फलंदाजांनी नांगी टाकली; 111 धावांवर अख्खा संघ All Out

Monday Horoscope : थकवा, चिडचिड आणि शब्दांवर नियंत्रण ठेवा; ५ राशींच्या लोकांनी वाणीवर संयम ठेवा,अन्यथा...

बाजारातून घरी परतताना काळाचा घाला, ५ मजुरांचा जागीच मृत्यू; अपघाताचं कारण आलं समोर

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना आता १५०० नाहीतर २१०० रुपये मिळणार; अर्थसंकल्पीय अधिवेशनात होणार घोषणा?

55 वर्षांचा विरह, रक्ताची नाती पुन्हा एकत्र, 55 वर्षांनंतर भेटीची कहाणी, दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी

SCROLL FOR NEXT