Manoj Jarange addressing Maratha protest at Azad Maidan after government assurance on Hyderabad Gazette. Saam Tv
Video

Maratha Reservation: राजे तुमचा शब्द अंतिम.. तुम्ही 15 दिवस बोलले, मी एक महिना वेळ देतो, मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले? VIDEO

Manoj Jarange Statement On Maratha Reservation: मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखालील मराठा आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. सरकारने हैद्राबाद गॅझेट लागू करण्याचे आश्वासन दिले असून जरांगे यांनी सरकारला एक महिन्याची मुदत दिली आहे.

Omkar Sonawane

मनोज जरांगे यांच्या मराठा आंदोलनाला अखेर यश मिळाल असून मराठा उपसमितीने हैदराबाद गॅझेट मान्य असल्याचे सांगितले. त्यानुसार गावातील, नात्यातील, कुळातील लोकांना चौकशी करून कुणबी प्रमाणपत्र देणार असल्याचे उपसमितीने मनोज जरांगे यांच्यासमोर मान्य केले.

मागच्या चार दिवसांपासून मुंबईमध्ये मराठा समाजाचा आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्राचा कानकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने मराठा बांधव हा मुंबईत धडकला होता. यानंतर सरकारकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या आणि आज अखेर मंत्री राधाकृष्ण विखेपाटील, शिवेंद्रराजे भोसले, माणिकराव कोकाटे आणि अन्य समितीचे नेते आझाद मैदान येथे भेटायला गेले आणि एक तासाभरात हैद्राबाद गॅझेटीयर लागू करणार असे आश्वासन दिली. तसेच सातारा गॅझेटीयरसाठी 15 दिवस वेळ द्या असे शिवेंद्रराजे म्हणाले, त्यावेळी जरांगे म्हणाले राजे तुमचा शब्द आमच्यासाठी अंतिम आहे. आम्ही तुम्हाला एक महिना वेळ देतो असे मनोज जरांगे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Govinda: बायकोच्या 'त्या' विधानावरून अभिनेता गोविंदानं मागितली सार्वजनिक माफी, काय आहे प्रकरण?

नाशिकमध्ये तब्बल 3 लाख दुबार मतदार; बोगस मतदारविरोधात शिंदेसेनाच मैदानात

Election Commission: नगर परिषद, नगर पंचायती निवडणूक; उमेदवारांना किती पैसे खर्च करता येतील?

Fact Check : मुंबईतील सोसायट्यांमध्ये फिरतंय भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Junnar leopard Attack : बिबट- माणसांचा संघर्ष उफाळला, पुण्यात बिबट्यानं घेतला 60 जणांचा बळी; नागरिक म्हणतात गोळ्याच घाला

SCROLL FOR NEXT