संभाजीराजे छत्रपती यांनी विशाळगडावरील अतिक्रमण मुक्तीसाठी आंदोलन केलं होतं. त्यावेळी त्यांच्यासोबत अनेक शिवभक्त देखील गडावर गेले होते. आंदोलनात जे काही घडलं ते संभाजीराजे छत्रपतींमुळे घडलं असल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले होते.त्यावरुन आता स्वराज्य संघटना आक्रमक झाली. आणि त्यांनी जिंतेंद्र आव्हाडांविरोधात आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला होता. आणि आज शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड हे ठाण्याच्या दिशेने जात असताना त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.