ICICI Bank Shocks Customers: Minimum Balance Hiked to ₹50,000 
Video

ICICI बँकेचा ग्राहकांना जबर दणका, अर्धा लाख रूपये मिनिमम बॅलेन्स ठेवावा लागणार

ICICI Bank Shocks Customers: Minimum Balance Hiked to ₹50,000 : आयसीआयसीआय बँकेचा नवीन नियम , बचत खात्यात किमान सरासरी शिल्लक ५० हजार रुपये ठेवावी लागेल.

Namdeo Kumbhar

ICICI बँकेने ग्राहकांना मोठा दणका दिला आहे. बँकेनं बचत खात्यांमध्ये किमान सरासरी शिल्लक रक्कम किती ठेवायची याबाबतचे नियम बदलले आहेत. यामध्ये तब्बल पाच पट वाढ केली आहे. बचत खात्यामध्ये मिनिमम बॅलेन्स तब्बल ५० हजार रूपये ठेवावा, असा नियम बँकेने केला आहे. यामुळे आता ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मेट्रो, शहरी आणि ग्रामीण भागात हे नियम 1 ऑगस्टपासून लागू झालाय...

आयसीआयसीआय बँकेकडून करण्यात आलेले बदल 1 ऑगस्ट 2025 नंतर उघडण्यात आलेल्या बँक खात्यांना लागू असतील. जे बँक खातेदार किमान सरासरी शिल्लक रक्कम त्यांच्यात खात्यात ठेवणार नाहीत, त्यांना बँकेकडून 6 टक्के दंड किंवा 500 रुपये जी कमी रक्कम असेल तितकं शुल्क आकारलं जाणार आहे.. त्यामुळे ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

100 रिक्षांना हात दाखवला तरी एकही थांबली नाही; लेकाला कडेवर घेऊन बाप दीड तास उभा, मनसेचे माजी आमदार संतापले

Maharashtra News Live Update: अक्षय तृतीया सणाच्या निमित्ताने धुळेकर नागरिकांनी सोन चांदी खरेदी करण्याचा लुटला आनंद

Maharashtra Politics: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने; भूमिपूजनावरून आजी - माजी आमदार भिडले

Shiv Thakare: कॉलेजमधलं प्रेम, ९ वर्ष रिलेशनशिपमध्ये होता पण..., ब्रेकअप का झाला? शिव ठाकरेचा मोठा खुलासा

बैठकीत विनाकारण हसणं पडलं महागात; २ पोलीस कर्मचारी निलंबित

SCROLL FOR NEXT