Devendra Fadnavis and Jayant Patil spar over vote theft allegations in Maharashtra politics. Saam Tv
Video

देवेंद्र फडणवीसांनीही मान्य केली व्होट चोरी; जयंत पाटील म्हणाले आमच्यासोबत या |VIDEO

Jayant Patil To Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांनी पृथ्वीराज चव्हाण कुटुंबावर झालेल्या मतदान चोरीच्या आरोपांवर गंभीर भाष्य केले. यावर जयंत पाटील यांनी फडणवीसांना आमच्या सोबत निवडणूक आयोगाविरोधातील लढाईत सहभागी होण्याचे आवाहन केले

Omkar Sonawane

पृथ्वीराज चव्हाण कुटुंबावर दुहेरी/त्रिगुण मतदानाचा आरोप

फडणवीस यांनी हा आरोप गंभीर असल्याचे सांगितले

जयंत पाटील यांनी फडणवीसांना सोबत येण्याचे आवाहन केले

निवडणूक आयोगाविरोधात राजकीय लढाई तीव्र होणार

कॉँग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबियांचे 3 ठिकाणी मतदान यादीत नावे असल्याचा गंभीर आरोप कराडमधील भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने केला आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाष्य करत म्हणाले, आमदार अतुलबाबा भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्याबद्दल जे काही पुरावे समोर आणले आहे ते अतिशय गंभीर आहे, यावरून एक लक्षात येते की व्होटचोरीचा ठेका राहुल गांधींनीच घेतला आहे, आणि नक्की कोणी मतदान चोरी केली आहे हे देखील समोर आले आहे. यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील प्रतिउत्तर देत म्हणाले, याचा अर्थ असा की देवेंद्र फडणवीसांना देखील ही वोट चोरी मान्य आहे त्यांनी आमच्या सोबत या निवडणूक आयोगाच्या विरोधातल्या लढाईमध्ये सामील व्हावे असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Crime: बीड पुन्हा हादरले! पत्रकाराच्या मुलाची निर्घृण हत्या, भरचौकात चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं

5G Smartphones: कमी किमतीत स्वस्तात स्वस्त मोबाईल, १० हजार रुपयांखालील सर्वोत्तम ५जी स्मार्टफोन्स

Chronic Kidney Symptoms: क्रॉनिक किडनी डिजीजची सुरुवात कशी होते? महिलांनी अजिबात दुर्लक्षित करु नका

Maharashtra Live News Update: सतिश उर्फ खोक्याला जामीन मंजूर

Nandurbar : नंदुरबार जिल्ह्यातील तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ; १५ गावांना सतर्कतेचा इशारा | VIDEO

SCROLL FOR NEXT