CJI Dhananjaya y. chandrachud  Saam Digital
Video

CJI DY Chandrachud : कुणाला दुखावलं असेल तर मला माफ करा; निरोप समारभांच्या भाषणात सरन्यायाधीश चंद्रचूड नेमकं काय म्हणाले?

CJI DY Chandrachud News : कुणाला दुखावलं असेल तर मला माफ करा, असं सरन्यायाधीश चंद्रचूड निरोप समारभांच्या भाषणात म्हणाले.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : भारताचे ५० वे सरन्यायाधीश धनजंय यशवंत चंद्रचूड यांचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. आज सुप्रीम कोर्टात त्यांचा निरोप समारंभ आयोजित केला होता. या निरोप समारंभाच्या दिवशी सरन्यायाधीश चंद्रचूड भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. मी विनम्रपणे सांगतो की,'मी माझ्याकडून संपूर्ण प्रयत्न केला आहे. माझ्या वर्तुवणुकीमुळे कोणी दुखावलं असेल तर मला माफ करा, असं धनजंय चंद्रचूड म्हणाले.

१३ मे २०१६ साली सरन्यायाधीश चंद्रचूड सूप्रीम कोर्टाचे न्यायाधीश झाले होते. याआधी ते इलाहाबाद कोर्टाचे मुख्य न्यायाधीश होते. ९ नोव्हेंबर २०२२ रोजी ते सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश झाले. सुप्रीम कोर्टाच्या त्यांचा कार्यकाळात त्यांनी अनेक मोठे निर्णय घेतले. त्यांच्या कार्यकाळातील शेवटच्या दिवशी अलीगड मुस्लिम विद्यापीठाला अल्पसंख्याक संस्थेचा दर्जा मिळण्यास अडचण निर्माण करणाऱ्या १९६७ सालचा निर्णय रद्द केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT