Yogi Adityanath Saam tv
Video

Batami Magachi Batami : कुठून आलं,'बटेंगे तो कटेंगे'; नारा राजकारणात आला कसा? VIDEO

Maharashtra assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीत बटेंगे तो कटेंगे, या वाक्याची जोरदार चर्चा सुरु आहे. योगी आदित्यनाथ यांनी वापरलेल्या या नाऱ्याची जोरदार चर्चा होत आहे.

Vishal Gangurde

मुंबई : विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. राजकीय नेत्यांनीही जाती-धर्मांच्या मुद्द्यांवरून राजकारण सुरु केलं आहे. सध्या राजकारणात बटेंगे तो कटेंगे, या वाक्याची जोरदार चर्चा होत आहे. मुळात या वाक्याचा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पहिल्यांदा आग्रा येथील भाषणात वापर केला.

बांगलादेशात सत्तांतर झाल्यानंतर तेथील हिंदूवरील हल्ले झाले. त्यामुळे कसं सावध राहिलं पाहिजे, हे सांगत असताना योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगे, हा नारा दिला. त्यानंतर हिंदूत्ववादी नेत्यांनी हा शब्द उचलला. त्यानंतर सर्वत्र वापरण्यास सुरुवात केली. आता या वाक्याची राज्यात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakaya Niti Tips Of Happy Married Life : नवरा-बायकोची भांडणं कधीच होणार नाही , ५ नियम प्रत्येक पुरुषाला माहिती असायला हवेत

शिवजयंती मिरवणुकीत मधमाशांचा हल्ला; शिवभक्तांची धावपळ उडाली, पाहा VIDEO

Pakistan Blast: पाकिस्तानातील इमारतीत भीषण स्फोट;९ मुलांसह १६ जणांचा मृत्यू, १४ जखमी

Viral Video: शूज लपवण्यात मेव्हणीचा मास्टरस्ट्रोक; नवऱ्याचे शूज अशा ठिकाणी लपवले की शोधूनही सापडणार नाहीत!

Maharashtra Live News Update : . नंदुरबार जिल्ह्यातील 87 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला

SCROLL FOR NEXT