कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या व्यक्तव्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चांगलच फटकारल आहे. लाईटली बोलून कोणालाही दुखवू नका या शब्दात अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचे कान टोचले आहे. अजित पवार म्हणाले, नाहक असं लाईटली बोलून कोणालाही दुखवण्याचं काम नाही. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. तो आपल्याला जगावण्याच काम करतो. भाजीपाला, फळे पिकवण्याचा काम करतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रती आम्हाला आत्मियता आहे. त्यांना मदत करण हे आमच कर्तव्य आहे. असं अजित पवार म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.