Toll Fare Hike News SAAM TV
Video

Toll Fare Hike News : मतदान संपताच सर्वसामान्यांना फटका, महामार्गावरील प्रवास आणखी महागला

लोकसभेसाठी मतदान संपताच टोलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. आता महामार्गावरचा प्रवास तीन ते चार टक्क्यांनी महागणार आहे.

Saam TV News

नुकतंच लोकसभेसाठी मतदान पूर्ण झाले आहे. मतदानानंतर टोल दरात वाढ करण्यात आली आहे. तीन ते चार टक्क्यांनी ही वाढ करण्यात आली आहे. दरवर्षी टोलच्या दरात वाढ होते. यंदा एप्रिल महिन्यात ही वाढ होणार होती. परंतु लोकसभेच्या निवडणुकीमुळे ही वाढ पुढे ढकलण्यात आली. रविवारी रात्री १२ वाजल्यापासून ही दरवाढ लागूही झाली आहे. देशभरात एक हजार १०० टोल नाके आहेत. या सर्व टोलनाक्यांवर ही वाढ होणार आहे. या टोल दर वाढीचा लाभ आयआरबी आणि अशोक बिल्डकॉन कंपन्यांना होईल असे सांगितले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Afghanistan Pakistan Tension: अफगाणिस्तानने थोपटले दंड; पाकिस्तानच्या संरक्षणमंत्री आणि ISI प्रमुखांना व्हिसा देण्यास नकार

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांची महाष्ट्राच्या राजकारणात होणार एन्ट्री? कोण काय म्हणालं? वाचा स्पेशल रिपोर्ट

Nashik Crime: नाशिक जिल्हा....; पुस्तकांऐवजी बॅगेत कोयता अन् चॉपर, महाविद्यालीन विद्यार्थ्यांमध्ये भाईगिरीचे फॅड

Hindu Festivals: रक्षाबंधन आणि भाऊबीजमध्ये काय फरक आहे?

Virat Kohli : लिलावापूर्वी करार करण्यास नकार, IPL 2026 मध्ये विराट कोहली RCB कडून खेळणार की नाही?

SCROLL FOR NEXT