सरकारनामा

येत्या 5 तारखेपासून 'या' गोष्टींना परवानगी, वाचा मुख्यमंत्र्यांनी काय केल्यात घोषणा?

साम टीव्ही

ओम: हा नारा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलाय. हळूहळू आपण सगळं काही सुरु करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतोय, पण गर्दीला संमती दिली नाही, असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय. कार्यालय सुरु करण्यासंबंधी भाष्य करताना दुकान उघडण्यासाठी नवा फॉर्म्युलाही त्यांनी जाहिर केलाय. महाराष्ट्रात चाचणी केंद्रांसह चाचण्यांची संख्याही वाढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय, शैक्षणिक वर्ष आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत त्यांनी महत्त्वाची घोषणा केलीय. 

UNCUT THACKERAY | 'लॉकडाऊन शब्द कचऱ्याच्या डब्यात फेका'',पाहा, येत्या 5 तारखेपासून काय काय सुरु? 

उद्धव ठाकरेंनी केलेल्या महत्वाच्या घोषणा - 

  1. लॉकडाऊन शब्द कचऱ्याच्या डब्यात फेका
  2. 3 जूनपासून घराबाहेर व्यायामाला परवानगी
  3. 8 जूनपासून मर्यादित कर्मचाऱ्यांसह कार्यालयं उघडणार
  4. 5 जूनपासून दुकानं सम-विषम पद्धतीने उघडणार
  5. रविवारपासून वृत्तपत्र घरपोच देण्याची परवानगी
  6. राज्यात लॅबची संख्या वाढवणार
  7. 4 दिवस मच्छिमारांनी बंदरात जाऊ नये, कारण वादळाचा मोठा धोका आहे.
  8. आतापर्यंत राज्यात 28 हजार रुग्ण बरे झालेत. केवळ 200 रुग्ण व्हेंटिलेटरवर, 
  9. अंतिम वर्षांच्या परिक्षा रद्द, अंतिम वर्षाचे गुण सरासरीतून देणार.
  10. शाळा नाही पण शिक्षण सुरू ठेवणार, इ-लर्निंगचा वापर करणार.
  11. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगची सवय लावा
  12. ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्तींनी घरातच राहा..

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhanashri Kadgaonkar : वहिनीसाहेबांचा फिटनेससाठी निर्धार

Live Breaking News : सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मोहोळ तालुक्यातील २ गावांनी टाकला मतदानावर बहिष्कार

Heeramandi Mistakes : संजय भन्साली यांच्या ‘हीरामंडी’मध्ये सीन्स चुकले; पेपरमध्ये दिसल्या कोरोनाच्या बातम्या तर लायब्ररीमध्ये दिसलं २००४ मधलं पुस्तक

Kalyan Crime News: नकली नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न फसला, दिल्लीतील युवकाला कल्याणमध्ये अटक

Arvind Kejriwal SC Hearing : अरविंद केजरीवाल यांना दिलासा नाहीच; सुप्रीम कोर्टाने निर्णय ठेवला राखून, अटकेनंतरच्या ४८ दिवसांत काय घडलं?

SCROLL FOR NEXT