सरकारनामा

कृषी विधेयकासंदर्भात देवेंद्र फडणवीसांचे राज्य सरकारवर आरोप

साम टीव्ही

कृषी विधेयकावरून राज्य सरकार आणि केंद्र सरकार आमने सामने आलेत. राज्य सरकारनं या विधेयकाला विरोध दर्शवलाय. केंद्राच्या कृषी विधेयकाची अंमलबजावणी करणार नाही अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलीय.

तर राज्य सरकार जाणीवपूर्वक राजकारण करतंय असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. कृषी विधेयकाची अंमलबजावणी न करणं हे शेतकरी विरोधी आहे. शेतकरीच त्यावर उत्तर देतील आणि राज्य सरकारला अंमलबजावणी करावीच लागेल असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलंय. 

पाहा देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारवर नेमके काय आरोप केलेत?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Team India Squad: टी-२० वर्ल्डकपसाठी दिग्गज खेळाडूकडून टीम इंडियाची घोषणा; या स्टार खेळाडूंना दाखवला बाहेरचा रस्ता

Honeymoon Destination : उन्हाळ्यात पार्टनरसोबत फिरण्यासाठी ही ठिकाणे आहेत बेस्ट!

Today's Marathi News Live : पीएम मोदींनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पुण्यात होणार जाहीर सभा

Vastu Tips: कारमध्ये ठेवा या वस्तू, Negativity होईल दूर

Supriya Sule On Dynasticism | होय आम्ही घराणेशाहीतून आलो, सुळे यांची कबुली

SCROLL FOR NEXT