Nirmala Sitaraman Saam Tv
देश विदेश

Budget 2023: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात कोणते शब्द जास्त वेळा वापरले? वाचा इंटरेस्टिंग माहिती

अर्थमंत्र्यांनी कोणत्या भाषणात कोणते शब्द सर्वाधिक वेळा वापरले यावर एक नजर टाकूया.

प्रविण वाकचौरे

Union Budget 2023:  अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अर्थमंत्री म्हणून आपला पाचवा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. नवीन आर्थिक वर्ष 2023-24 साठी केंद्र सरकार किती पैसे खर्च करणार हे या अर्थसंकल्पात सांगितलं जाईल. अर्थसंकल्पाबाबत सर्वांनाच नेहमी आकर्षण असतं. बजेटबाबत काही इंटरेस्टिंग गोष्टी देखील आहेत. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोणते शब्द वापरले आहेत हे सर्वात महत्त्वाचे मानले जाते.(Nirmala Sitharaman presents Union Budget)

मागील 4 अर्थसंकल्प पाहिले तर एक इंटरेस्टिंग डेटा समोर आला आहे, ज्यामध्ये आपण पाहू शकता की गेल्या 4 वर्षांच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोणते शब्द किती प्रमाणात वापरले आहेत. अर्थमंत्र्यांनी कोणत्या भाषणात कोणते शब्द सर्वाधिक वेळा वापरले यावर एक नजर टाकूया. (Latest Marathi News)

अर्थसंकल्प 2019

  • इन्वेस्टमेंट- 35 वेळा

  • इलेक्ट्रॉनिक 22 वेळा

  • टेक्नोलॉजी- 18 वेळा

अर्थसंकल्प 2020

  • डेव्हलपमेंट- 48 वेळा

  • इन्फ्रास्ट्रक्चर - 33 वेळा

  • एज्युकेशन- 25 वेळा

  • हाऊसिंग- 24 वेळा

अर्थसंकल्प 2021

  • इन्फ्रास्ट्रक्चर - 57 वेळा

  • हेल्थ- 31 वेळा

  • डेव्हलपमेंट- 28 वेळा

अर्थसंकल्प 2022

  • डिजिटल - 35 वेळा

  • डेव्हलपमेंट- 33 वेळा

  • इन्फ्रास्ट्रक्चर - 27 वेळा

निर्मला सीतारमन यांच्या भाषणाचा कालावधी

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2022 साली 1.30 मिनिटांचं भाषण केलं होतं. तर 2021 मध्ये 1.40 मिनिट, 2020 मध्ये 2.41 मिनिट आणि 2019 साली 2.17 मिनिटांचं भाषण केलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress No Makeup Look: ही क्यूट अभिनेत्री कधीच करत नाही मेकअप, लवकरच करणार 'रामायण'मध्ये काम

Mhada Konkan : म्हाडाच्या ७१ अनिवासी गाळ्यांचा ई लिलाव; नोंदणी अर्ज, बोली आणि निकाल कधी? वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: अजित पवार यांचे मंत्रीपद आणि आमदारकी रद्द व्हावी यासाठी राज्यपाल आणि राष्ट्रपतींकडे तक्रार करणार : काळुराम चौधरी

KDMC : २७ गाव वगळून प्रभाग रचना करावी; केडीएमसीकडे काँग्रेस, उबाठा, मनसेची मागणी

Akola Riots : अकोला दंगल प्रकरणात सुप्रीम कोर्टचा पोलिसांना एफआयआर नोंदवण्याचा आदेश

SCROLL FOR NEXT