मणिपूर: दहशतवाद्यांचा ग्रामस्थांवर गोळीबार; 5 जणांचा मृत्यू Twitter/@ANI
देश विदेश

मणिपूर: दहशतवाद्यांचा ग्रामस्थांवर गोळीबार; 5 जणांचा मृत्यू

ग्रामस्थांवर अतिरेक्यांनी अंदाधुंद गोळीबार केला आहे.

वृत्तसंस्था

मणिपूर : मणिपूरमधील Manipur कांगपोकपी जिल्ह्यातील बी गॅमनोम B Gamnom गावात सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत ठार झालेल्या दोन अतिरेक्यांच्या अंत्यसंस्कार सुरु होता. त्याठिकाणी सहभागी होण्यासाठी जमलेल्या ग्रामस्थांवर अतिरेक्यांनी अंदाधुंद गोळीबार केला आहे. यात 5 जण मरण पावले आहेत. या हिंसाचारामुळे Because of the violence या भागात तणाव निर्माण झाला आहे. अनेक गावकरी Villagers गाव सोडून सुरक्षित ठिकाणी गेले आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री एन बीरेन सिंह N. Biren Singh यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. वृत्तसंस्थेच्या बातमीनुसार, रविवारी माफू धरणाजवळ सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत चार कुकी अतिरेकी ठार Four Terrorist Death झाले. या अतिरेक्यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी गावकरी जमले असताना त्यांच्यावरच अचानक अतिरेक्यांनी गोळीबार सुरू केला. या गोळीबारात पाच जण जागीच 5 deaths ठार झाले आहेत. तर एक जण जखमी झाला आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime : ठाकरे गटाच्या आमदाराच्या जवळच्या सहकाऱ्याचा धिंगाणा, कारमधून फोडले २८८ फटाके

Shocking : आशियाई खेळात भारताचं नेतृत्व करणाऱ्या खेळाडूने आयुष्य संपवलं, क्रीडा विश्वात खळबळ

भारताविरोधात चीन्यांची नवा डाव? पेंगाँग जवळ चीनचा हवाई तळ?

Shocking : कॉलेजला जाताना अडवलं; भररस्त्यात तरुणीवर तरुणाकडून अॅसिड हल्ला, राजधानीत खळबळ

Vitamins: जास्त व्हिटॅमिन्सही बरं नव्हं! अति सेवनाने आरोग्यावर होतो दुष्परिणाम

SCROLL FOR NEXT