राज्यपाल भवन आता राजकीय अड्डा झालाय- नवाब मलिक  Saam Tv
मुंबई/पुणे

राज्यपाल भवन आता राजकीय अड्डा झालाय- नवाब मलिक

राज्यपालभवन हे आता राजकीय अड्डा झालाय असा थेट आरोप

रामनाथ दवणे साम टीव्ही मुंबई

मुंबई : भाजपच्या नेत्यांना भाजप कार्यकर्ते भेटतात ही काही बातमी नाही. कारण राज्यपालभवन हे आता राजकीय अड्डा झालाय असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. भाजप नेते राज्यपालांची भेट घेणार अशा बातम्या चालवल्या जात असल्याने यावर नवाब मलिक यांनी जोरदार प्रहार केला आहे.

हे देखील पहा-

राज्यपाल भवन हे राजकीय अड्डा झाला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे भाजपचे नेते आहेत, असा आरोप देखील नवाब मलिक यांनी यावेळी केला आहे. भाजपचे नेते आणि कार्यकर्ते राज्यपालांना नेहमीच भेटत असतात. राज्यपाल पदाचा वापर राजकीय हेतूने होत आहे. हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राज्यपाल भवन राजकीय अड्डा झाला आहे. यात कुणाचं दुमत नाही, असेही नवाब मलिक म्हणाले.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : पार्टनरशी कडाक्याची भांडण होईल, महत्वाचा निर्णय पुढे ढकला; ५ राशींच्या लोकांचं टेन्शन वाढणार

एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; वेतन वाढीचे थकीत हप्ते कधी मिळणार? तारीख आली समोर

ठाकरे आणि शिंदेंच्या भेटीचं गुपित उघड, नेमकी काय चर्चा झाली?

लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने २० लाखांची खंडणी; व्यावसायिकांमध्ये खळबळ, कारवाईत टोळीचं पुणे कनेक्शन उघड

भाजप फुटली, बड्या नेत्याने डाव जिंकला, काँग्रेसच्या पाठिंब्याने थेट सत्ता काबिज

SCROLL FOR NEXT