water scarcity in sirasgaon dharashiv Saam Digital
महाराष्ट्र

Dharashiv : सिरसाव गावात पाण्याची भीषण स्थिती, ग्रामस्थ आक्रमक; जल जीवन मिशनचे काम पूर्ण कधी हाेणार?

Siddharth Latkar

- बालाजी सुरवसे

Dharashiv :

धाराशिव येथील परंडा तालुक्यातील सिरसाव गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी गावकऱ्यांना भटकंती करण्याची वेळ आली आहे. वयोवृद्ध नागरीकांसह महिलांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या परिसरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन अपयशी ठरले आहे. पाण्याचे योग्य नियोजन नसल्याने गावकऱ्यांतुन संताप व्यक्त केला जात आहे. गावात सुरू असलेले जलजिवन मिशन योजनेचे काम अत्यंत मंद गतीने सुरू आहे.

आमच्या गावाला पाणी कधी मिळणार असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करु लागले आहेत. सध्या गावात सुरू असलेली पाणी टंचाई रोखण्यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करुन पिण्याची पाण्याची सोय करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Governemnt Job: अन्न आणि औषध प्रशासनात नोकरीची सुवर्णसंधी; महिना १,१२,००० रुपये पगार; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंचा डबल धमाका, महायुतीला 'दे धक्का',भाजप- राष्ट्रवादीचे २ बडे नेते शिवबंधन बांधणार; आज मातोश्रीवर पक्षप्रवेश

Viral Video: ना रोमान्स, ना कपल डान्स; दिल्ली मेट्रोत आता कुटाकुटी, viral video

Maharashtra Politics : गुहाटीवरून परतलेल्या ठाकरेंच्या शिल्लेदाराच्या मतदारसंघात काय घडतंय? वंचित'चं ठरलं, महायुतीत रस्सीखेच सुरूच

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार? समोर आली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT