सांगलीत ऊस बिलासाठी स्वाभिमानीचे भीक मांगो आंदोलन विजय पाटील
महाराष्ट्र

सांगलीत ऊस बिलासाठी स्वाभिमानीचे भीक मांगो आंदोलन

सांगलीच्या तासगाव आणि नागेवाडी कारखान्याच्या थकीत ऊस बिलासाठी तासगाव येथे काल पासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने खासदार संजयकाका पाटील यांच्या संपर्क कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे.

विजय पाटील

विजय पाटील

सांगली: सांगलीच्या Sangali तासगाव आणि नागेवाडी कारखान्याच्या थकीत ऊस बिलासाठी तासगाव येथे काल पासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या Swabhimani Shetakari Sanghtna वतीने खासदार संजयकाका पाटील Sanjaykaka Patil यांच्या संपर्क कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. तर आज ठिय्या मारलेल्या शेतकऱ्यांनी तासगाव शहरातून भीक मागितली आणि घरोघरी भाकरी मागून आंदोलकांनी जेवण केले.

हे देखील पहा-

तासगाव आणि नागेवाडी कारखान्याच्या थकीत ऊस बिलासाठी जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. काल खा संजयकाका पाटील यांच्या मार्केट यार्ड Market Yard तासगाव येथील संपर्क कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी पाटील यांनी आणखी एक महिन्याची मुदत मागितली. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आणि सर्व शेतकर्यानी बिल मिळाल्याशिवाय कार्यालयासमोरील हलयाचे नाही असा निर्धार करून ठिय्या मारला आहे.  

आज तासगाव शहरातील प्रमुख गल्ल्यातून भीक मागण्यास प्रारंभ करण्यात आली. घरोघरी भीक मागण्यात आली भाकरी, चपाती, पोळी चटणी ,भाज्या मिळेल ती भीक मागण्यात आली.. लोकांनीही प्रतिसाद दिला.. यावेळी पोलीस अधिकारी आले त्यांनी प्रतिबंध केला त्यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्याच्या मध्ये किरकोळ बाचाबाची झाली.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vat Purnima 2026 : वटपौर्णिमेची पूजा नेमकी किती वाजता करावी? जाणून घ्या शुभ-अशुभ वेळ

Maharashtra News Live Update: सहा दिवसांच्या विश्रांतीनंतर लासलगावात जोरदार पाऊस

Crime: बायकोचे शेजारच्यासोबत अनैतिक संबंध, बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं

ओमराजे निंबाळकरांनी सत्ताधाऱ्यांशी हातमिळवणी का केली? धाराशीवमधील सभेत उद्धव ठाकरेंनी थेट पडद्यामागची गोष्टच सांगितली

Chanakya Niti: या 8 गोष्टी चुकूनही कोणालाही सांगू नका, अन्यथा होईल तुमचंच मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT