तळीये दुर्घटनेत शास्त्रीय अभ्यास अन नियोजनाची गरज - गृहमंत्री  गोपाल मोटघरे
महाराष्ट्र

तळीये दुर्घटनेत शास्त्रीय अभ्यास अन नियोजनाची गरज - गृहमंत्री

गोपाल मोटघरे

पुणे : सरहद संस्थेच्या वतीने कारगिल विजय दिवसाला बावीस वर्षे पुर्ण झाल्याचे औचित्य साधून, कोरोना काळात विशेष काम करणाऱ्या नागरिकांचा गौरव राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

हे देखील पहा -

माळीण मध्ये ज्या पध्दतीने कायमस्वरुपी नागरिकांचे पुनर्वसन करण्यात आले त्याच पद्धतीचे पुनर्वसन राज्य सरकार तळीये गावात करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. पश्चिम घाट क्षेत्रातील विकास प्रकल्पांवर बंधने आणणारा डॉ. माधव गाडगीळ समितीचा अहवाल अहवाल राज्यसरकारने का स्वीकारला नाही याबाबत विचारणा केली असता, याबाबत मला माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज कुंद्रा प्रकरणाचा तपास व पॅगेसस :

राज कुंद्रा प्रकरणात मुंबई पोलीस योग्य पद्धतीने तपस करत असून येणाऱ्या काळात अश्या गोष्टींची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी उपाययोजना करणार असल्याचे ते म्हणाले. तसेच पॅगेसस वापर करुन राज्यात फोन टॅप करणे किंवा महत्वाच्या व्यक्तींवर पाळत ठेवणे अशा घटना समोर येत आहेत तर याबाबतीत विशेष काम सुरू असल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले . दरम्यान दिलीप दिलीप वळसे पाटील आंबेगाव परिसरात ज्या ठिकाणी दरडप्रवण क्षेञ आहे त्याची पाहणी करणार आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT