महाराष्ट्र

हरवलेल्या ५३ मोबाईलांचा शोध; जिल्हा पोलीस दलाने केले सुपूर्त

हरवलेल्या ५३ मोबाईलांचा शोध; जिल्हा पोलीस दलाने केले सुपूर्त

दिनू गावित

नंदुरबार : नंदुरबार जिल्हा गुजरात व मध्यप्रदेश राज्याच्या सीमेवर असल्याने रेल्वेतून प्रवास करणार्‍या नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर मोबाईल गहाळ आणि हरवल्याचे तक्रार प्राप्त होत असतात. त्यामुळे पोलिस प्रशासनाने एक विशेष मोहीम राबवून मोबाईल यांचा शोध घेऊन नागरिकांना परत दिले. (nandurbar-news-Search-for-53-missing-mobiles-Handed-over-by-nandurbar-District-Police-Force)

मोबाईल हा जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. मोबाईलद्वारे अनेक लोकांचे घरबसल्या काम होत असतात. मात्र आज मोबाईल चोरीला गेला तर किती मनस्ताप होतो. मोबाईलमधील डाटा, कॉन्टॅक्ट, डॉक्युमेंट्स सोबत आपला संपर्क सुटतो अशी भावना निर्माण होते. मोबाईल नसल्यामुळे अनेक लोकांच्या व्यवहार ठप्प होतो.

सात लाख रूपये किंमतीचे मोबाईल

जिल्ह्यातील अनेक भागात चोरीला किंवा हरवलेले मोबाईल परत मिळवण्यासाठी पोलिसांची मदत घेतली जाते. मात्र परत मिळतील का याची शाश्वती नसते. परंतु नंदुरबार जिल्हा पोलिस दलाने जवळपास ५३ चोरीला व हरवलेल्या मोबाईलांचा शोध घेऊन नागरिकांना परत केले. जवळपास सात लाख रुपये किंमतीचे मोबाईल जिल्हा पोलीस दलाकडून मोबाईल धारकांना परत देण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nauvari Saree Blouse Patterns: नऊवारी साडीवर उठून दिसतील हे 8 ट्रेंडिंग ब्लाउज पॅटर्न; गुढीपाडव्याला तुमच्यावर खिळतील लोकांच्या नजरा

Coconut Water: गोड पाणी असणारा नारळ कसा ओळखायचा? वाचा १ सोपी ट्रिक

Saturday Horoscope : शब्द खरा ठरणार, आर्थिक फायदा होणार; ५ राशींच्या लोकांचे आयुष्य बदलणार

जगात अणुबॉम्बची भीती, भारताकडे संजीवनी; रेडिएशनवर भारताचा रामबाण उपाय

‘AI फॉर एज्युकेशन’, १० लाखाहून अधिक मुलांचे शिक्षण होईल ए वन; संपर्क फाउंडेशनची राज्यात ४२ कोटींची गुंतवणूक

SCROLL FOR NEXT