Tapi River Flood Saam tv
महाराष्ट्र

Tapi River Flood : तापी नदीला पुर; नंदूरबार जिल्ह्यातील नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

तापी नदीला पुर; नंदूरबार जिल्ह्यातील नदी काठावरील गवांना सतर्कतेचा इशारा

Rajesh Sonwane

सागर निकवाडे

नंदुरबार : हतनुर धरण पानलोट क्षेत्रात काल पाउस झाल्याने हतनुर धरणाचे दरवाजे उघडले आहेत. यामुळे तापी नदीला (Tapi River) पुर आला आहे. नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेता तापी नदी कठावरील गावातील नागरीकांना सतर्कतेचे इशारा देण्यात आला आहे. (Latest Marathi News)

तापी नदीवरील हतनूर धरणाचे (Hatnur Dam) 41 व्दार पूर्ण क्षमतेने उघडून एकूण 156657 क्युसेक्स इतका विसर्ग नदीपात्रात सुरु आहे. तरी संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेता नंदुरबार जिल्ह्यातील सांरगखेडा बॅरेज (sarangkheda Barrage) मध्यम प्रकल्पाचे 2 व्दार पूर्ण क्षमतेने उघडले आहेत. यातून एकूण 37735 क्युसेक्स इतका विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे. यासोबतच प्रकाशा बॅरेज मध्यम प्रकल्पाचे 3 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडून एकूण 41709 क्युसेक्स इतका विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे.

पाण्याचा वाढता प्रवाह लक्षात घेता प्रकाशा आणि सारंगखेडा प्रकल्पातून विसर्ग वाढविण्यात येवू शकतो. तापी नदी काठावरील गावांतील नागरीकांनी नदीपात्रामध्ये कुणीही गुरेढोरे सोडू नये, अथवा कोणीही तापीनदी पात्रांमध्ये जाऊ नये. नदीतील पंप सुरक्षित ठिकाणी स्थळी हलविण्यात यावे. याबाबत नागरीकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आदिवासी समाजाचा मुंबई बंदचा इशारा; 'आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा', हजारो बांधव सहभागी|VIDEO

Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान दोन्हीही संघ होणार मालामाल; आशिया कप विजेत्याला किती पैसे मिळणार? जाणून घ्या प्राइस मनी!

Congress Leader Death : काँग्रेसच्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या, दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Maharashtra Live News Update: - तुळजापूर डान्स प्रकरण : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

धाराशिव दौऱ्यात संजय राऊतांनी खाल्ले काजू, बदाम; कुणी केला दावा? | VIDEO

SCROLL FOR NEXT