Chandrakant Raghuvanshi Saam tv
महाराष्ट्र

Jal Jeevan Mission Yojana : जलजीवन मिशनच्या कामासाठी टक्केवारी वाढली; शिंदे गटाचे संपर्क प्रमुख रघुवंशी यांचा सरकारवरच आरोप

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : पाण्याची समस्या दूर करण्यासाठी शासनाने जलजीवन मिशन योजना सुरु केली आहे. परंतु योजनेचे फक्त (Nandurbar)आकडे मोठे आहेत. योजना मोठ्या आहेत. पण या योजनेची टक्केवारी वाढली; असा आरोप शिंदे गटाचे संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांनी आपल्या सरकारवर केले आहेत. (Latest Marathi news)

केंद्र आणि राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत जलजीवन मिशन योजना सुरू करण्यात आली आहे. या (Shivsena) योजनेमुळे ग्रामीण भागातील प्रत्येक घराला पिण्याच्या पाणी मिळणार आहे. परंतु आपल्याच सरकारच्या योजनेवर शिंदे गटाचे संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. यामुळे राज्य सरकार काय कारवाई करणार याकडे लक्ष आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

योजनेचे अंदाजपत्रकच चुकलंय 

राज्यात सुरु असलेल्या योजनेबाबत राज्यातील सर्व (Zilha Parishad) जिल्हा परिषदेच्या जलजीवन मिशन अंतर्गत योजनेच्या अंदाजपत्रक चुकलेले आहेत. तर चुकीचे आराखडे तयार केलेले आहेत. त्यामुळे अनेक लोकांना या योजनेपासून वंचित राहावे लागणार असल्याचे देखील रघुवंशी यांनी म्हटले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT