नंदुरबारमध्ये ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता समिती व मोहल्ला कमिटीची बैठक दिनू गावित
महाराष्ट्र

नंदुरबारमध्ये ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता समिती व मोहल्ला कमिटीची बैठक

यापूर्वी नंदुरबारमध्ये सण-उत्सवाच्या काळात जातीय व धार्मिक तेढ निर्माण होऊन दंगल सदृश्य परिस्थिती बऱ्याचदा निर्माण झाली आहे.

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार : नंदुरबार शहरातील गेल्या काही वर्षांचा इतिहास पाहता सण उत्सवाच्या काळात जातीय तेढ निर्माण होऊन दंगल सदृश्य परिस्थितीचा सामना नागरिक व प्रशासनाला करावा लागला आहे.

हे देखील पहा -

बकरी ईद व येणारा गणेशोत्सव सण साजरा करण्यासाठी शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे नागरिकांनी पालन करावे; तसेच सण उत्सव शांततेत साजरा करावे. या उद्देशाने शहरातील सर्वधर्मीय समुदायाला पोलिस प्रशासनाच्या वतीने शांतता कमिटीची बैठक बोलावून मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी सण-उत्सव शांततेत व शासनाच्या नियमांचे पालन करून साजरे करावे असे आव्हान नागरिकांना केले.

उपस्थित शांतता कमिटीच्या सदस्यांनी देखील यावेळी विविध विषयांवर प्रश्न उपस्थित केले. तसेच एखादी घटना घडल्यास पोलिसांनी पूर्ण चौकशी करूनच गुन्हे दाखल करावे. घटनेची पूर्ण माहिती न घेताच गुन्हे दाखल केले जातात त्यामुळे आणखी तेढ निर्माण होऊन परिस्थिती बिघडते. त्यामुळे पोलिसांनी देखील सहकार्याची भूमिका घ्यावी असे आवाहन सदस्यांनी यावेळी केले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आदिवासी समाजाचा मुंबई बंदचा इशारा; 'आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा', हजारो बांधव सहभागी|VIDEO

Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान दोन्हीही संघ होणार मालामाल; आशिया कप विजेत्याला किती पैसे मिळणार? जाणून घ्या प्राइस मनी!

Congress Leader Death : काँग्रेसच्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या, दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Maharashtra Live News Update: - तुळजापूर डान्स प्रकरण : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

धाराशिव दौऱ्यात संजय राऊतांनी खाल्ले काजू, बदाम; कुणी केला दावा? | VIDEO

SCROLL FOR NEXT