Waghur Dam Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: वाघूर धरणानेही गाठली शंभरी

वाघूर धरणानेही गाठली शंभरी

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्‍या पावसामुळे धरणाच्‍या पाणी पातळीत वाढ होत आहेत. यामुळे जळगाव (Jalgaon) शहराला पाणी पुरवठा करणारे वाघूर धरण (Waghur Dam) सलग चौथ्या वर्षी शंभर टक्के भरले आहे. धरण भरल्‍याने पुढील दोन वर्षाचा पाण्याचा प्रश्‍न सुटला आहे. (Letest Marathi News)

वाघूर धरणातून जळगाव शहरासह, जामनेर (Jamner) शहराला पाणी पुरवठा होत असतात. हे वाघूर धरण सलग चौथ्या वर्षी १०० टक्के भरले आहे. २०१७ व २०१८ मध्ये वाघुर धरणच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस (Rain) न झाल्यामुळे धरणातील जलसाठी २० टक्क्यांपर्यंत खाली आला होता. त्यामुळे २०१९-२०२० मध्ये उन्हाळ्यात जळगावकरांना चार ते सहा दिवसाआड पाणी मिळत होते.

पाण्याचा प्रश्न सुटला

धरणाच्‍या पाणलोट क्षेत्रात सातत्‍याने पाऊस होत असल्‍याने धरण २०१९ ते २०२२ पर्यंत सातत्याने शंभर टक्के भरले आहे.यात यंदाच्‍या वर्षात गिरणा व हतनूर धरण हे सप्टेंबर महिन्यातच १०० टक्के भरले होते. मात्र, परतीच्या पावसामुळे वाघुर धरण देखील भरले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT