महाराष्ट्र बंद म्हणजे निव्वळ राजकारण; चंद्रकांत पाटलांचा सरकारला टोला Saam Tv
महाराष्ट्र

महाराष्ट्र बंद म्हणजे निव्वळ राजकारण; चंद्रकांत पाटलांचा सरकारला टोला

हे सरकार आल्यापासून राज्यात आपत्तीच आपत्ती

संभाजी थोरात, कोल्हापूर

संभाजी थोरात

कोल्हापूर : राज्यात महाविकास आघाडी सरकारकडून लखीमपूर घटनेच्या Lakhimpur Violence निषेधार्थ महाराष्ट्र बंदची Maharashtra Bandh हाक दिली आहे. लखीमपूर हिंसाचारात 4 शेतकऱ्यांसह ८ जणांचा मृत्यू झाला. या घटनेचा निषेध म्हणून आज राज्यात बंद पुकारण्यात आला आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या या महाराष्ट्र बंदला आमचा विरोध असल्याचं चंद्रकांत पाटील Chandrakant Patil On Maharashtra Bandh Today यांनी म्हटलं आहे.

हे देखील पहा-

"लखीमपूर मध्ये घडलेल्या घटनेपासून विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला आहे. आत्ता आरोपीला पकडला आहे. तरीही महाराष्ट्र बंद पुकारण्यात आलाय. बंदला जास्त प्रतिसाद नाही. मात्र, घाबरून अनेक व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवले. निसर्गाला याचे सरकार मान्य नाही. हे सरकार आल्यापासून राज्यात आपत्तीच आपत्ती आली आहे."

महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे प्रश्न कमी आहेत का? अतिवृष्टी झाल्याने पीकच नाही तर जमिनीही गेल्या आहेत. त्यांना मदत नाही. इथल्याना मदत नाही. लखीमपूर मधल्या घटनेनंतर उत्तर प्रदेश बंद नाही. महाराष्ट्र बंद राजकीय आहे. बंदच्या भूमिकेचा निषेध आहे. असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र बंदचा निषेध केला आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Politics : राष्ट्रवादी काँग्रेसला होम ग्राऊंडवर मोठा धक्का; कट्टर तटकरे समर्थकांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

महायुतीत मिठाचा खडा? तानाजी सावंतांची राष्ट्रवादीवर जहरी टीका, अजित पवारांच्या नेत्याकडूनही जोरदार पलटवार

Monday Horoscope : मानसिक ताण अन् विनाकारण खर्च होणार; ५ राशींच्या लोकांवर नवं संकट

Maharashtra Live News Update : अपघातग्रस्त विद्यार्थ्यांची विचारपूस करण्यासाठी आमदार आमश्या पाडवी जिल्हा रुग्णालयात

राधाकृष्ण विखेंची गाडी फोडल्यास १ लाखाचं बक्षीस! बच्चू कडूंचा संतापजनक इशारा

SCROLL FOR NEXT