Buldhana : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा संताप मोर्चा! संजय जाधव
महाराष्ट्र

Buldhana : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा संताप मोर्चा!

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात जळगाव जामोद येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर भव्य संताप मोर्चा काढण्यात आला.

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणा : गेल्या दोन महिन्यापासून नैसर्गिक आपत्ती ने शेतकरी संपूर्ण उध्वस्त झाला आहे. मात्र आता सुलतानी संकटाने शेतकरी हतबल झाला आहे. खरी गरज आहे ती आर्थिक मदतीची. सरकार फक्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करीत आहे.

हे देखील पहा :

मात्र, आर्थिक मदतीपासून शेतकरी वंचित ठेवत आहे. याची आठवण देण्यासाठी हजारो शेतकऱयांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात जळगाव जामोद येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर भव्य संताप मोर्चा काढण्यात आला.

बुलढाणा जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी 50 हजार रुपये आर्थिक मदत, चालू वर्षांचा 100 टक्के पीकविमा मंजूर करा व शेतकऱयांचे चालू वर्षासह संपूर्ण कर्ज माफ करा या मागण्या घेऊन स्वाभिमानी शवंतकरी संघटनेने भव्य मोर्चा काढून जिल्हा प्रशासनास निवेदन सादर केले. जर येत्या काळात शेतकऱ्यांच्या मागण्या मंजूर झाल्या नाहीत तर स्वाभिमानी शेतकरी संघटना उग्र आंदोलन करेल असा इशारा यावेळी देण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : जून उजाडला, लाडक्या बहिणींना मे महिन्याचे ₹१५०० कधी मिळणार? संभाव्य तारीख आली समोर

Rain Alert : मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर, ३१ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

Maharashtra News Live Update: जालन्यात पोलिस-महसूलच्या पथकाचा वाळू माफियांना दणका, 3 हायवा, ट्रॅक्टरसह 64 लाखांचा मुद्देमाल जप्त

Shreyas Iyer : मोठी बातमी! सूर्याचं कर्णधारपद काढलं, श्रेयस अय्यर टीम इंडियाचा 'सरपंच'; युवा वैभव सूर्यवंशीलाही संधी

Aamir Khan Marriage : आमिरच्या लग्नाची तारीख ठरली, तिसऱ्यांदा अडकणार लग्नबंधनात?

SCROLL FOR NEXT