आगळगावच्या नदीला पूर आल्याने बार्शी तालुक्याचा संपर्क तुटला
आगळगावच्या नदीला पूर आल्याने बार्शी तालुक्याचा संपर्क तुटला विश्वभूषण लिमये
महाराष्ट्र

आगळगावच्या नदीला पूर आल्याने बार्शी तालुक्याचा संपर्क तुटला

विश्वभूषण लिमये

सोलापूर : जिल्ह्यातील आगळगाव परिसरात मागील ४ दिवसापासून सुरु असलेल्या, मुसळधार पावसाने नद्या, नाले, ओढे- तूडूंब भरून वाहू लागले आहेत. आगळगाव येथील चांदणी नदिला पूर आल्याने बार्शी तालुक्याचा संपर्क तुटला आहे. या नदीच्या पुरामुळे काटेगाव, कोरेगाव, चुंब, उंबर्गे, भानसळे, खडकोणी सह अनेक गावाचा संपर्क तुटल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

हे देखील पहा-

तसेच आगळगाव, काटेगाव, उंबर्गे, कळंबवाडी, धनगरवाडी गावाला पाणीपुरवठा करणारा कळंबवाडी तलाव भरल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. तर बाभळगाव मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान, या नदीच्या पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांना मधून होत आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs RR : नितेश कुमारची वादळी खेळी, ठोकले ८ षटकार; हैदराबादचं राजस्थानसमोर २०२ धावांचं आव्हान

Today's Marathi News Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 7 मे ला नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Skin Care Tips: रात्रभर चेहऱ्यावर ऑलिव्ह ऑईल लावा; पिंपल्सच्या समस्या होतील दूर

Pankaja Munde: मी इथेच पाहिजे..; पंकजा मुंडेंनी बोलून दाखवली मनातील इच्छा

Explainer : ठाण्यात नरेश म्हस्केंना उमेदवारी, दुसऱ्या दिवशी भाजप पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; CM शिंदेंच्या बालेकिल्ल्यात नेमकं काय घडतंय?

SCROLL FOR NEXT