chhatrapati sambhaji nagar, adarsh nagari sahakari patsanstha aurangabad saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar Adarsh Scam : ठेवीदारांना पैसे मिळणार? 'आदर्श' च्या 'त्या' कर्जदारांच्या मालमत्तांवर जप्ती येणार

पतसंस्थेतील घोटाळ्यामुळे ठेवीदारांमध्ये पैसे बुडाल्याच्या भीती निर्माण झाली आहे.

Siddharth Latkar

- नवनीत तापडिया

Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतून कर्ज काढलेल्या कर्जदारांकडून थकीत रक्कम वसूल करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करणार आहे. यामुळे ठेवीदारांच्या हाती फूल ना फूलाची पाकळी पडेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. (adarsh nagari sahakari patsanstha latest news)

आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेकडून गेल्या काही वर्षांमध्ये 1400 जणांनी 244 कोटींचे कर्ज उचलले. मात्र, पतसंस्थेच्या डबघाईच्या अंदाजानंतर त्यांनी हप्ते थकवले. प्रशासनाकडून आता या कर्जदारांवर लक्ष केंद्रित केले जाणार असून कमी वेळेत अधिक वेगाने कर्जाची वसुली करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

त्यातून पतसंस्थेला आर्थिक रक्कम प्राप्त होऊन ठेवीदारांच्या रकमा देणे अधिक सुलभ होईल, या दिशेने प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. अधिकृतरीत्या पोलिसांनी 35 मालमत्ता शोधून काढल्या असल्या तरी हा मालमत्तेचा आकडा 80 च्या घरात जाईल, अशीही शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. या मालमत्ता जप्त करून त्यांचा लिलाव केला जाईल आणि ठेवीदारांची रक्कम परत केली जाईल, असे सांगितले जाते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coolie vs War 2: रजनीकांतच्या 'कुली' आणि हृतिक रोशनच्या 'वॉर २'मध्ये चढोओढ; तिसऱ्या दिवशी कोणी केली जास्त कमाई

Crime: तरुणाकडून वयोवृद्ध आईवर दोनदा बलात्कार, आधी बेदम मारहाण नंतर...; म्हणाला - 'ही तुझ्या कर्माची शिक्षा'

Tejashree Pradhan: तेजश्री प्रधान मुंबईत कुठे राहते? माहितीये का?

'युतीचं डोक्यातून काढून टाका'; महायुतीत अलबेल नाही? अजित पवार गटाचे खासदार असं का म्हणाले?

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

SCROLL FOR NEXT