शेततळ्यात पडून 3 बालकांचा मृत्यू; अहमदनगर मधील हृदयद्रावक घटना Saam Tv
महाराष्ट्र

शेततळ्यात पडून 3 बालकांचा मृत्यू; अहमदनगर मधील हृदयद्रावक घटना

अहमदनगरच्या श्रीरामपूर तालुक्यातील कान्हेगाव या ठिकाणी ३ मुलांचा पाण्यात बुडून, दुर्दैवी मृत्यू

गोविंद साळुंके, साम टीव्ही, शिर्डी

अहमदनगर : अहमदनगरच्या श्रीरामपूर तालुक्यातील कान्हेगाव या ठिकाणी ३ मुलांचा पाण्यात बुडून, दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चैतन्य अनिल माळी (वय-१०) वर्ष दत्ता अनिल माळी (वय-७) वर्ष चैतन्य शाम बर्डे (वय-८) वर्ष असे मृत्यू झालेल्या मुलांचे नाव आहेत. हे कान्हेगाव या ठिकाणी शेततळ्याजवळ- खेळत आसताना अचानक शेततळ्याचे पाणी बघण्यासाठी तळ्यात उतरले.

हे देखील पहा-

त्याठिकाणी त्यांचा तोल जाऊन एका पाठोपाठ तिन्ही मुले बुडल्याची माहिती जवळ असणाऱ्या नागरिकांना मिळाली. लगेचच तातडीने घटनासाठी नागरिकांनी गर्दी करत, मुलांना पाण्याबाहेर काढण्यात आले आहे. मात्र, तिन्ही चिमुकल्या मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. अधिक तपास करत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs NZ 1st T20: पहिल्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडचा फडशा पाडला, मालिकेत 1-0 ने आघाडी

धावत्या लोकल ट्रेनमध्ये चोरट्याने बदलापूरच्या तरुणाला धक्का दिला; चाकाखाली आल्याने पायाचे तुकडे, डोक्यालाही दुखापत

Daldal Trailer Out: नुसती कापाकापी! हिंसा पाहून अंगावर येईल काटा, थरकाप उडवणारा ‘दलदल’चा ट्रेलर प्रदर्शित

Thursday Horoscope : तुमच्याविरुद्ध कोणीतरी कट रचण्याची शक्यता; ५ राशींच्या लोकांना सावध निर्णय घ्यावा लागणार

भयंकर! अंगात कपडे नव्हते, हातात लाकडी दांडा; मनोरुग्णाच्या जीवघेण्या हल्ल्यात वृद्धाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT