शेततळ्यात पडून 3 बालकांचा मृत्यू; अहमदनगर मधील हृदयद्रावक घटना Saam Tv
महाराष्ट्र

शेततळ्यात पडून 3 बालकांचा मृत्यू; अहमदनगर मधील हृदयद्रावक घटना

अहमदनगरच्या श्रीरामपूर तालुक्यातील कान्हेगाव या ठिकाणी ३ मुलांचा पाण्यात बुडून, दुर्दैवी मृत्यू

गोविंद साळुंके, साम टीव्ही, शिर्डी

अहमदनगर : अहमदनगरच्या श्रीरामपूर तालुक्यातील कान्हेगाव या ठिकाणी ३ मुलांचा पाण्यात बुडून, दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चैतन्य अनिल माळी (वय-१०) वर्ष दत्ता अनिल माळी (वय-७) वर्ष चैतन्य शाम बर्डे (वय-८) वर्ष असे मृत्यू झालेल्या मुलांचे नाव आहेत. हे कान्हेगाव या ठिकाणी शेततळ्याजवळ- खेळत आसताना अचानक शेततळ्याचे पाणी बघण्यासाठी तळ्यात उतरले.

हे देखील पहा-

त्याठिकाणी त्यांचा तोल जाऊन एका पाठोपाठ तिन्ही मुले बुडल्याची माहिती जवळ असणाऱ्या नागरिकांना मिळाली. लगेचच तातडीने घटनासाठी नागरिकांनी गर्दी करत, मुलांना पाण्याबाहेर काढण्यात आले आहे. मात्र, तिन्ही चिमुकल्या मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. अधिक तपास करत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Loofah: प्लास्टिकचा लूफा वापरल्याने त्वचेवर काय परिणाम होतो?

Pune Crime : इंजिनीअरिंगमध्ये तीनवेळा नापास, नैराश्यात तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरुन थेट नदीत उडी

Maharashtra Politics: पहलगाममध्ये धर्म विचारून गोळ्या मारल्या, आणि ही लोक भाषा विचारून हिंदूंना चोपतायत- आशिष शेलार|VIDEO

Nitin Gadkari :...म्हणून जागतिक स्तरावर युद्ध पेटू शकते; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता

Classmates Bollywood Celebrities: एका शाळेत शिकलेत 'हे' बॉलिवूडचे फेमस सेलिब्रिटी

SCROLL FOR NEXT