आजारांवर मात करण्यासाठी आपण वेगवेळ्या प्रकारच्या गोळ्या आणि औषधं खात असतो.
डोकेदुखी, अंगदुखी अशा व्याधी काही व्यक्तींना सतत जाणवत असतात. त्यामुळे त्या व्यक्ती सतत गोळ्या खातात.
मात्र सतत गोळ्या खाल्ल्याने त्याचा थेट परिणाम आपल्या किडनीवर होतो.
आजार किंवा दुखणं काहीवेळासाठी बरं वाटतं. मात्र नंतर याने आपली किडनी जास्त प्रमाणात खराब होते.
पेनकिलर गोळ्यांच्या जास्त सेवनाने हृदय तसेच मेंदूमध्ये ब्लॉकेज सुद्धा तयार होतात.
जास्त प्रमाणात ज्या व्यक्ती या गोळ्या खातात त्यांना पोट बिघडणे आणि अॅसिडीटी देखील होते.
त्यामुळे तुम्ही सुद्धा बरं वाटावं यासाठीअसे मेडिसीन खात असाल तर आजपासूनच आर्युवेदीक औषधांचे सेवन करण्यास सुरूवात करा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.