महाराष्ट्रातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे.
पर्यटकांना फिरण्यासाठी संजय गांधी पार्क पिकनिक आणि वीकेंडसाठी फार उत्तम आहे.
पर्यटकांना या उद्यानात घनदाट जंगले, प्राणी, पक्षी आणि फुलपाखरांच्या विविध प्रजाती पाहायला मिळणार आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे पहिले नाव कृष्णागिरी राष्ट्रीय उद्यान होते. त्यानंतर या उद्यानाचे १९७४ मध्ये नाव बदलून बोरिवली नॅशनल पार्क केले आहे.
कान्हेरी लेणी सुमारे २००० हजार वर्षे जुनी असल्याने पर्यटकाचं आकर्षक केंद्र बिंदू बनली आहे.
पर्यटकानां उद्यानाला भेट दिल्यावर सिंह सफारी सुद्धा करता येणार आहे. सिंह सफारी राइड सुमारे ३० मिनिटे असते.
उद्यानाला भेट दिल्यावर पर्यटकांना विहार तलाव आणि तुळशी तलाव मित्र परिवार आणि कुटुंबियांसोबत एकांत घालवण्यासाठी योग्य आहेत.
पर्यटकांसाठी संजय गांधी उद्यान दररोज सकाळी ७.०० ते संध्याकाळी ६.३० पर्यंत असते.