एक्स्क्लुझिव्ह

रोहित पवारांचा ठाकरे सरकारला घरचा आहेर, वाढीव वीजबिल आणि औरंगाबाद नामांतरणावरून दिली ही प्रतिक्रिया

साम टीव्ही

वाढीव वीजबिल आणि औरंगाबाद नामांतरणावरून मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ठाकरे सरकारला घरचा आहेर दिलाय.

औरंगाबादच्या नामांतराबाबत बोलताना रोहित पवार यांनी तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न महत्वाचा असल्याचा टोला शिवसेनेला लगावलाय. वाढीव वीजबीलाची शाहनिशा करण्याची गरज आहे असं त्यांनी म्हटलंय.

रोहित पवार नेमकं काय म्हणाले  पाहा -

वाढीव आलेले वीज बील कमी करण्याबाबत किंवा प्रत्यक्ष जेवढा वापर झाला तेवढेच बील द्यावे, यासाठी सरसकट धोरण करता येईल का याचा अभ्यास करावा असंही त्यांनी  म्हटलंय. कोरोनाकाळात वीजेचा अतिरिक्त वापर झाला असेल पण तो तीन ते चार पट नक्कीच झाला नसेल असंही त्यांनी म्हटलंय. सोलापूरच्या दौऱ्यावर आले असताना ते बोलत होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले; पर्यटक आणि भाजपच्या नेत्यावर गोळीबार

Relationship Tips: लग्नाआधी भावी जीवन साथीदाराला विचारा 'हे' ३ प्रश्न; नाहीतर आयुष्यात येतील दुःख

Chandu Champion Trailer: कार्तिक आर्यनच्या चित्रपटाचा 'चॅम्पियन' ट्रेलर रिलीज

ED कडून थेट अटक करण्यावर आता बंधनं, PMLA वर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

SCROLL FOR NEXT