बातम्या

(VIDEO) कापूस, सोयाबीनसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटना रस्त्यावर

सकाळ न्यूज नेटवर्क

संग्रामपूर : कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी तालुक्यातील वरवट बकाल येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चक्का जाम आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. आज शनिवारी (ता.20) संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर टायर जाळून रस्ता अडवून धरला आहे.

या मध्ये शासन विरोधी घोषणा दिल्या जात आहेत. सोयाबीन आणि कापुस हमी भाव जाहीर करून शेतकऱयांना हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी. ऑनलाईनच्या गोंधळामुळे मागील वर्षी जे शेतकरी पीकविमा भरण्यापासून वंचित राहले. त्यांना 50 टक्के पिकविम्याची रक्कम देण्यात यावी. अशा मागण्या घेऊन स्वाभिमानीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. वरवट बकाल या मध्यवर्ती ठिकाणी 7 वाजता पासून घोषणा देत वाहने अडविण्यात आले आहेत. रस्त्यावर टायर जाळण्यात येत आहेत.

WebTitle : marathi news swabhimani shetkari sanghatana agitation for FRP of cotton and soybean  

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

Mangoes: दीर्घकाळापर्यंत आंबे कसे ठेवाल ताजेतवाने

Beet juice : या लोकांनी चुकूनही पिऊ नये बीटचा ज्यूस

Dharashiv News : धाराशिवमध्ये १६ बालकांना इंजेक्शनची रिअॅक्शन; ताप, उलटीमुळे हैराण

Special Report : Pune Lok Sabha | भाजपची हॅट्रीक की कॉंग्रेसचं कमबॅक?

SCROLL FOR NEXT