बातम्या

‘मालाड येथील दुर्घटना म्हणजे महापालिकेचे अपयश नाही,’- संजय राऊत

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई  - मुसळधार पावसातही मुंबई तुंबली नसल्याच्या महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांच्या दाव्यानंतरही शिवसेना नेत्यांनी ‘धाडसी’ वक्तव्ये करणे सुरूच ठेवले आहे. ‘मालाड येथील दुर्घटना म्हणजे महापालिकेचे अपयश नसून, मोठ्या पावसामुळे घडली आहे,’ असे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.

‘मुंबईला बसलेला पावसाचा फटका हा जागतिक तापमानवाढ आणि हवामानातील बदलांचा परिणाम आहे. त्यावरून कोणी राजकारण करू नये. मेट्रोच्या कामासाठी अनेक ठिकाणी खोदकाम सुरू असल्यामुळे पाणी साचले,’’ असे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले होते; तर वातावरणातील बदलांमुळे एकाच वेळी जास्त पाऊस पडत असल्याचा दावा महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी सोमवारी (ता. १) केला होता.

Web Title: Rain Water Issue Municipal Unsuccess Sanjay Raut

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Couple Fight : 'निघून जा, माझ्या आयुष्यात येऊ नको'; गर्लफ्रेंडची सटकली, मेट्रोमध्येच बॉयफ्रेंडला कानफटवलं, Video

आरोग्यमंत्री Tanaji Sawant यांचा ओमराजे निंबाळकरांवर गंभीर आरोप!

Salman Khan House firing Case : आरोपीच्या मृत्यूबाबत आईला वेगळाच संशय; हायकोर्टात याचिका

Maharashtra Politics 2024 : दानवेंची भेट नाकारल्याने मराठा आंदोलक भाजप कार्यकर्त्यांमध्ये झटापट; पळशीतील तणावाचा Video समोर

Amazon Sale: स्वस्तच नाही, तर मस्तच! iPhone 14 च्या किंमतीत आणखी झाली घट, खरेदी करण्याची सुवर्णसंधी

SCROLL FOR NEXT