बातम्या

गारपीटीमुळे नांदेड जिल्ह्य़ातील दिडशे बगळ्यांचा मृत्यू

सकाळ न्यूज नेटवर्क

गारपीटीमुळे नांदेड जिल्ह्य़ातील दिडशे बगळ्यांचा मृत्यू झालाय. तर अनेक पक्षी जखमी झालेत. जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील लालवंडी आणि नांदेडजवळी गेल्या पिंपळभत्या या दोन गावात दिडशेच्या वर बगळे ठार झालेत. गारपीटीमुळे रब्बी पिक आणि फळबागांचं  मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय, मात्र या गारपीटीनं मुक्या प्राणी, पक्षांचाही मृत्यू झालाय तर जखमी होण्याचे प्रमाण ही अधिक आहे. जखमी बगळ्यांवर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडुन उपचार सुरू आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latur Rikshaw Viral Video | भर उन्हात रिक्षावाल्याचा एक नंबर जुगाड!

Sharad Pawar Vs Ajit Pawar : राडा आणि हायव्हॉल्टेज ड्रामा! बारामतीत काका-पुतण्याचे समर्थक आमने-सामने

Peruchi Chatani: चटकदार! कच्च्या पेरूची स्वादिष्ट चटणी, सोपी रेसिपी

Health Tips: जमिनीवर बसून जेवण करण्याचे फायदे माहिती आहेत का?

Amol Kolhe: आधी आरोप, आता थेट पुरावे दाखवले; अमोल कोल्हेंनी वाढवलं आढळराव पाटलांचं टेन्शन.. प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT